AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan | फक्त या कारणामुळे आमिर खान याने घेतला ‘किरण राव’सोबत घटस्फोट, अभिनेत्याचा मोठा खुलासा

आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून तो कोणत्याही पार्ट्यांमध्ये किंवा कार्यक्रमांना देखील हजेरी लावत नाही.

| Updated on: Mar 14, 2023 | 2:31 PM
Share
बाॅलिवूड अभिनेता आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. मात्र, लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप गेला. आमिर खान याला या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

बाॅलिवूड अभिनेता आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. मात्र, लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप गेला. आमिर खान याला या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

1 / 5
आमिर खान हा सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये त्याने पर्सनल लाईफबद्दल महत्वाची माहिती शेअर केली. इतकेच नाहीतर किरण राव हिच्यासोबत घटस्फोट नेमक्या कोणत्या कारणामुळे घेतला हे देखील आमिर खान याने सांगितले आहे.

आमिर खान हा सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये त्याने पर्सनल लाईफबद्दल महत्वाची माहिती शेअर केली. इतकेच नाहीतर किरण राव हिच्यासोबत घटस्फोट नेमक्या कोणत्या कारणामुळे घेतला हे देखील आमिर खान याने सांगितले आहे.

2 / 5
आमिर खान म्हणाला की, माझ्या आणि किरणच्या बॉन्डिंगमध्ये मोठे बदल झाले. ज्यामुळेच विभक्त होण्याचे ठरवले. मुळात म्हणजे किरण आणि मी एक फॅमिली आहोत. मात्र, पती आणि पत्नी म्हणून आमच्या नात्यात मोठे बदल झाले.

आमिर खान म्हणाला की, माझ्या आणि किरणच्या बॉन्डिंगमध्ये मोठे बदल झाले. ज्यामुळेच विभक्त होण्याचे ठरवले. मुळात म्हणजे किरण आणि मी एक फॅमिली आहोत. मात्र, पती आणि पत्नी म्हणून आमच्या नात्यात मोठे बदल झाले.

3 / 5
इतकेच नाहीतर पुढे आमिर खान म्हणाला की, आम्ही एकत्र काम करत होतो, आम्ही एकमेकांच्या जवळ होतो. पण आमच्यामध्ये एक पती आणि पत्नी नाते नव्हते. म्हणूनच आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

इतकेच नाहीतर पुढे आमिर खान म्हणाला की, आम्ही एकत्र काम करत होतो, आम्ही एकमेकांच्या जवळ होतो. पण आमच्यामध्ये एक पती आणि पत्नी नाते नव्हते. म्हणूनच आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

4 / 5
यावेळी आमिर खान याने अत्यंत मोठा खुलासा केला आहे. आमिर खान म्हणाला की, ज्यावेळी मी रीना हिच्यासोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला त्यावेळीही माझ्या आयुष्यात कोणी नव्हते आणि आता मी किरणपासून वेगळा झालो आहे तरीही माझ्या आयुष्यात कोणी नाहीये.

यावेळी आमिर खान याने अत्यंत मोठा खुलासा केला आहे. आमिर खान म्हणाला की, ज्यावेळी मी रीना हिच्यासोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला त्यावेळीही माझ्या आयुष्यात कोणी नव्हते आणि आता मी किरणपासून वेगळा झालो आहे तरीही माझ्या आयुष्यात कोणी नाहीये.

5 / 5
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.