AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Sushmita Sen | ‘मिस इंडिया’च्या स्पर्धेत ऐश्वर्या रायला दिली तगडी टक्कर, एका प्रश्नाचं उत्तर देत सुष्मिताने जिंकली मने!

19 नोव्हेंबरला सुष्मिता सेन आपला वाढदिवस साजरा करते. 1994 मध्ये सुष्मिताने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्याच वर्षी ती मिस युनिव्हर्स म्हणून निवडली गेली.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 19, 2021 | 8:00 AM
Share
19 नोव्हेंबरला सुष्मिता सेन आपला वाढदिवस साजरा करते. 1994 मध्ये सुष्मिताने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्याच वर्षी ती मिस युनिव्हर्स म्हणून निवडली गेली. त्यावेळी तिचे वय अवघे 18 वर्षांचे होते. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्यासाठी सुष्मिताला खूप मोठा पल्ला गाठायचा होता.

19 नोव्हेंबरला सुष्मिता सेन आपला वाढदिवस साजरा करते. 1994 मध्ये सुष्मिताने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्याच वर्षी ती मिस युनिव्हर्स म्हणून निवडली गेली. त्यावेळी तिचे वय अवघे 18 वर्षांचे होते. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्यासाठी सुष्मिताला खूप मोठा पल्ला गाठायचा होता.

1 / 5
सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय या दोघी मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. ही स्पर्धा गोव्यात आयोजित करण्यात आली होती. मिस इंडिया जिंकण्यासाठी दोघी प्रबळ दावेदार होत्या. इतकंच नाही तर खुद्द सुष्मिताचाही असा विश्वास होता की, ऐश्वर्या खूप सुंदर असल्यामुळे तिची सरशी झाली होती.

सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय या दोघी मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. ही स्पर्धा गोव्यात आयोजित करण्यात आली होती. मिस इंडिया जिंकण्यासाठी दोघी प्रबळ दावेदार होत्या. इतकंच नाही तर खुद्द सुष्मिताचाही असा विश्वास होता की, ऐश्वर्या खूप सुंदर असल्यामुळे तिची सरशी झाली होती.

2 / 5
मिस इंडियाच्या शेवटच्या फेरीत सुष्मिता आणि ऐश्वर्या यांच्यात बरोबरी झाली होती. मिस इंडियाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर सजणार, याची उत्सुकता त्यावेळी सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढवत होती. परीक्षकांनी दोघींना 9.33 गुण दिले होते. यानंतर दोघांना प्रत्येकी एक प्रश्न विचारला जाणार होता, ज्याचे उत्तर चांगले असेल, ती मिस इंडियाचा किताब जिंकेल, असे ठरले.

मिस इंडियाच्या शेवटच्या फेरीत सुष्मिता आणि ऐश्वर्या यांच्यात बरोबरी झाली होती. मिस इंडियाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर सजणार, याची उत्सुकता त्यावेळी सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढवत होती. परीक्षकांनी दोघींना 9.33 गुण दिले होते. यानंतर दोघांना प्रत्येकी एक प्रश्न विचारला जाणार होता, ज्याचे उत्तर चांगले असेल, ती मिस इंडियाचा किताब जिंकेल, असे ठरले.

3 / 5
यानंतर परीक्षकांनीनी ऐश्वर्या रायला प्रश्न विचारला की, 'तुझ्या पतीमध्ये कोणता गुण पाहायला आवडेल? रिज फॉरेस्टर किंवा मेसन कॅपवेल सारखा बोल्ड आणि सुंदर.’ रिज फॉरेस्टर आणि मेसन कॅपवेल ही दोन्ही हॉलिवूड मालिकेतील पात्रांची नावे आहेत. उत्तरात ऐश्वर्या म्हणाली, 'मेसन. आम्हा दोघांमध्ये अनेक गोष्टी साम्य आहेत. मेसन खूप काळजी घेणारा आहे आणि त्याच्याकडे विनोदाची चांगली शैली आहे. ज्याचा स्वभाव माझ्याशी जुळतो.'

यानंतर परीक्षकांनीनी ऐश्वर्या रायला प्रश्न विचारला की, 'तुझ्या पतीमध्ये कोणता गुण पाहायला आवडेल? रिज फॉरेस्टर किंवा मेसन कॅपवेल सारखा बोल्ड आणि सुंदर.’ रिज फॉरेस्टर आणि मेसन कॅपवेल ही दोन्ही हॉलिवूड मालिकेतील पात्रांची नावे आहेत. उत्तरात ऐश्वर्या म्हणाली, 'मेसन. आम्हा दोघांमध्ये अनेक गोष्टी साम्य आहेत. मेसन खूप काळजी घेणारा आहे आणि त्याच्याकडे विनोदाची चांगली शैली आहे. ज्याचा स्वभाव माझ्याशी जुळतो.'

4 / 5
आता प्रश्न विचारण्याची वेळ सुष्मिता सेनची होती. सुषला विचारण्यात आले की, 'तुम्हाला तुमच्या देशाच्या कापडाच्या वारशाबद्दल काय माहिती आहे? हे कधी सुरू झाले? आणि तुला काय परिधान करायला आवडेल?' हा असा प्रश्न होता, ज्याचं उत्तर देताना सुष्मिता ऐश्वर्यापेक्षा वरचढ ठरली. ती म्हणाले की, 'मला वाटते महात्मा गांधींच्या काळापासून याची सुरुवात झाली.. मला भारतीय आणि पारंपारिक कपडे घालायला आवडतात. मला माझ्या वॉर्डरोबमध्ये भारतीय कपडे हवे आहेत.’

आता प्रश्न विचारण्याची वेळ सुष्मिता सेनची होती. सुषला विचारण्यात आले की, 'तुम्हाला तुमच्या देशाच्या कापडाच्या वारशाबद्दल काय माहिती आहे? हे कधी सुरू झाले? आणि तुला काय परिधान करायला आवडेल?' हा असा प्रश्न होता, ज्याचं उत्तर देताना सुष्मिता ऐश्वर्यापेक्षा वरचढ ठरली. ती म्हणाले की, 'मला वाटते महात्मा गांधींच्या काळापासून याची सुरुवात झाली.. मला भारतीय आणि पारंपारिक कपडे घालायला आवडतात. मला माझ्या वॉर्डरोबमध्ये भारतीय कपडे हवे आहेत.’

5 / 5
Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, सुप्रीम कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, सुप्रीम कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?