AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तवायफ महिलांचा शेवटचा मुजरा कधी असायचा? त्यांच्या आयुष्यातील कटू सत्य

'मुजरा' पारंपरिक रुपात महफिल आयोजित करण्यासाठी असायचा आणि मुजरा सादर करणाऱ्या महिलांना तवायफ म्हटलं जायचं...

| Updated on: Aug 18, 2024 | 2:54 PM
Share
मुघल राजवटीत दिल्ली लखनऊ, जयपूर यांसारख्या ठिकाणी मुजरा याकडे पारंपरिक कला म्हणून पाहिलं जायचं. जी आईकडून मुलीला मिळायची...

मुघल राजवटीत दिल्ली लखनऊ, जयपूर यांसारख्या ठिकाणी मुजरा याकडे पारंपरिक कला म्हणून पाहिलं जायचं. जी आईकडून मुलीला मिळायची...

1 / 5
पण तवायफांसाठी त्यांचा शेवटचा मुजरा फार खास असायचा... सांगायचं झालं तर, तवायफ बणण्याच्या तिसऱ्या विधीला मुजरा किंवा नथ उतराई विधी असं म्हटलं जायचं...

पण तवायफांसाठी त्यांचा शेवटचा मुजरा फार खास असायचा... सांगायचं झालं तर, तवायफ बणण्याच्या तिसऱ्या विधीला मुजरा किंवा नथ उतराई विधी असं म्हटलं जायचं...

2 / 5
अंतिम मुजरा म्हणजे शेवटा मुजरा झाल्यानंतर तवायफांवर कधीच बोली लावली जात नसे... त्यानंतर त्या महिला कधीच मुजरा करायच्या नाहीत.

अंतिम मुजरा म्हणजे शेवटा मुजरा झाल्यानंतर तवायफांवर कधीच बोली लावली जात नसे... त्यानंतर त्या महिला कधीच मुजरा करायच्या नाहीत.

3 / 5
जो सर्वात जास्त बोली लावत असे ती तवायफ त्या पुरुषाकडे स्वतःला समर्पित करत असे... त्यानंतर त्या तवायफ महिलेची कधीच बोली लागत नसे.

जो सर्वात जास्त बोली लावत असे ती तवायफ त्या पुरुषाकडे स्वतःला समर्पित करत असे... त्यानंतर त्या तवायफ महिलेची कधीच बोली लागत नसे.

4 / 5
सांगायचं झालं तर, संजय लिला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' सीरिजमुळे तवायफ महिलांचं आयुष्य सर्वांसमोर आलं. सीरिजला देखील चाहत्यांनी पसंती दर्शवली.

सांगायचं झालं तर, संजय लिला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' सीरिजमुळे तवायफ महिलांचं आयुष्य सर्वांसमोर आलं. सीरिजला देखील चाहत्यांनी पसंती दर्शवली.

5 / 5
Follow Us
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.