AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नावर सलमान खान याची प्रतिक्रिया

Salman Khan : एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय याच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. पण दोघांचं नातं कधीही लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली.

| Updated on: Nov 18, 2023 | 1:35 PM
Share
 अभिनेत्री ऐश्वर्या राय आता अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण करियरच्या सुरुवातील ऐश्वर्या हिने सलमान खान याला डेट केलं होतं. दोघे अनेक वर्ष एकत्र होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आता अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण करियरच्या सुरुवातील ऐश्वर्या हिने सलमान खान याला डेट केलं होतं. दोघे अनेक वर्ष एकत्र होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

1 / 5
ब्रेकअपनंतर ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. सलमान खान सतत मारहाण करत असल्याचे आरोप ऐश्वर्या हिने केलं. सलमान खान याच्यानंतर अभिनेत्रीचं नाव अभिनेका विवेक ओबेरॉय याला डेट केलं.

ब्रेकअपनंतर ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. सलमान खान सतत मारहाण करत असल्याचे आरोप ऐश्वर्या हिने केलं. सलमान खान याच्यानंतर अभिनेत्रीचं नाव अभिनेका विवेक ओबेरॉय याला डेट केलं.

2 / 5
विवेक याच्यानंतर ऐश्वर्या हिच्या आयुष्यात अभिषेक याची एन्ट्री झाली. 2007 मध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नानंतर सलमान खान याने प्रतिक्रिया दिली होती.  एका मुलाखतीत सलमान खान याने एक्स-गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय हिच्या लग्नावर मौन सोडलं होतं.

विवेक याच्यानंतर ऐश्वर्या हिच्या आयुष्यात अभिषेक याची एन्ट्री झाली. 2007 मध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नानंतर सलमान खान याने प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत सलमान खान याने एक्स-गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय हिच्या लग्नावर मौन सोडलं होतं.

3 / 5
 सलमान खान म्हणाला होता, 'ऐश्वर्या राय हिच्यासाठी मी आनंदी आहे. तिने चांगला निर्णय घेतला आहे. अभिषेक बच्चन चांगल्या कुटुंबातील मुलगा आहे. ऐश्वर्या तिच्या आयुष्यात आनंदी आहे... याचा मला आनंद आहे.'

सलमान खान म्हणाला होता, 'ऐश्वर्या राय हिच्यासाठी मी आनंदी आहे. तिने चांगला निर्णय घेतला आहे. अभिषेक बच्चन चांगल्या कुटुंबातील मुलगा आहे. ऐश्वर्या तिच्या आयुष्यात आनंदी आहे... याचा मला आनंद आहे.'

4 / 5
सांगायचं झालं तर, सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने लग्न केलं. पण सलमान खान आजही एकटा आहे. एवढंच नाही तर, एक प्रेसनोट जारी करत ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यासोबत कधीही काम करणार नाही... असं सांगितलं होतं.

सांगायचं झालं तर, सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने लग्न केलं. पण सलमान खान आजही एकटा आहे. एवढंच नाही तर, एक प्रेसनोट जारी करत ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यासोबत कधीही काम करणार नाही... असं सांगितलं होतं.

5 / 5
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.