AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नावर सलमान खान याची प्रतिक्रिया

Salman Khan : एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय याच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. पण दोघांचं नातं कधीही लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली.

| Updated on: Nov 18, 2023 | 1:35 PM
Share
 अभिनेत्री ऐश्वर्या राय आता अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण करियरच्या सुरुवातील ऐश्वर्या हिने सलमान खान याला डेट केलं होतं. दोघे अनेक वर्ष एकत्र होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आता अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण करियरच्या सुरुवातील ऐश्वर्या हिने सलमान खान याला डेट केलं होतं. दोघे अनेक वर्ष एकत्र होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

1 / 5
ब्रेकअपनंतर ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. सलमान खान सतत मारहाण करत असल्याचे आरोप ऐश्वर्या हिने केलं. सलमान खान याच्यानंतर अभिनेत्रीचं नाव अभिनेका विवेक ओबेरॉय याला डेट केलं.

ब्रेकअपनंतर ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. सलमान खान सतत मारहाण करत असल्याचे आरोप ऐश्वर्या हिने केलं. सलमान खान याच्यानंतर अभिनेत्रीचं नाव अभिनेका विवेक ओबेरॉय याला डेट केलं.

2 / 5
विवेक याच्यानंतर ऐश्वर्या हिच्या आयुष्यात अभिषेक याची एन्ट्री झाली. 2007 मध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नानंतर सलमान खान याने प्रतिक्रिया दिली होती.  एका मुलाखतीत सलमान खान याने एक्स-गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय हिच्या लग्नावर मौन सोडलं होतं.

विवेक याच्यानंतर ऐश्वर्या हिच्या आयुष्यात अभिषेक याची एन्ट्री झाली. 2007 मध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नानंतर सलमान खान याने प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत सलमान खान याने एक्स-गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय हिच्या लग्नावर मौन सोडलं होतं.

3 / 5
 सलमान खान म्हणाला होता, 'ऐश्वर्या राय हिच्यासाठी मी आनंदी आहे. तिने चांगला निर्णय घेतला आहे. अभिषेक बच्चन चांगल्या कुटुंबातील मुलगा आहे. ऐश्वर्या तिच्या आयुष्यात आनंदी आहे... याचा मला आनंद आहे.'

सलमान खान म्हणाला होता, 'ऐश्वर्या राय हिच्यासाठी मी आनंदी आहे. तिने चांगला निर्णय घेतला आहे. अभिषेक बच्चन चांगल्या कुटुंबातील मुलगा आहे. ऐश्वर्या तिच्या आयुष्यात आनंदी आहे... याचा मला आनंद आहे.'

4 / 5
सांगायचं झालं तर, सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने लग्न केलं. पण सलमान खान आजही एकटा आहे. एवढंच नाही तर, एक प्रेसनोट जारी करत ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यासोबत कधीही काम करणार नाही... असं सांगितलं होतं.

सांगायचं झालं तर, सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने लग्न केलं. पण सलमान खान आजही एकटा आहे. एवढंच नाही तर, एक प्रेसनोट जारी करत ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यासोबत कधीही काम करणार नाही... असं सांगितलं होतं.

5 / 5
Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....