Salman Khan : ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नावर सलमान खान याची प्रतिक्रिया

Salman Khan : एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय याच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. पण दोघांचं नातं कधीही लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली.

| Updated on: Nov 18, 2023 | 1:35 PM
 अभिनेत्री ऐश्वर्या राय आता अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण करियरच्या सुरुवातील ऐश्वर्या हिने सलमान खान याला डेट केलं होतं. दोघे अनेक वर्ष एकत्र होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आता अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण करियरच्या सुरुवातील ऐश्वर्या हिने सलमान खान याला डेट केलं होतं. दोघे अनेक वर्ष एकत्र होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

1 / 5
ब्रेकअपनंतर ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. सलमान खान सतत मारहाण करत असल्याचे आरोप ऐश्वर्या हिने केलं. सलमान खान याच्यानंतर अभिनेत्रीचं नाव अभिनेका विवेक ओबेरॉय याला डेट केलं.

ब्रेकअपनंतर ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. सलमान खान सतत मारहाण करत असल्याचे आरोप ऐश्वर्या हिने केलं. सलमान खान याच्यानंतर अभिनेत्रीचं नाव अभिनेका विवेक ओबेरॉय याला डेट केलं.

2 / 5
विवेक याच्यानंतर ऐश्वर्या हिच्या आयुष्यात अभिषेक याची एन्ट्री झाली. 2007 मध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नानंतर सलमान खान याने प्रतिक्रिया दिली होती.  एका मुलाखतीत सलमान खान याने एक्स-गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय हिच्या लग्नावर मौन सोडलं होतं.

विवेक याच्यानंतर ऐश्वर्या हिच्या आयुष्यात अभिषेक याची एन्ट्री झाली. 2007 मध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नानंतर सलमान खान याने प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत सलमान खान याने एक्स-गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय हिच्या लग्नावर मौन सोडलं होतं.

3 / 5
 सलमान खान म्हणाला होता, 'ऐश्वर्या राय हिच्यासाठी मी आनंदी आहे. तिने चांगला निर्णय घेतला आहे. अभिषेक बच्चन चांगल्या कुटुंबातील मुलगा आहे. ऐश्वर्या तिच्या आयुष्यात आनंदी आहे... याचा मला आनंद आहे.'

सलमान खान म्हणाला होता, 'ऐश्वर्या राय हिच्यासाठी मी आनंदी आहे. तिने चांगला निर्णय घेतला आहे. अभिषेक बच्चन चांगल्या कुटुंबातील मुलगा आहे. ऐश्वर्या तिच्या आयुष्यात आनंदी आहे... याचा मला आनंद आहे.'

4 / 5
सांगायचं झालं तर, सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने लग्न केलं. पण सलमान खान आजही एकटा आहे. एवढंच नाही तर, एक प्रेसनोट जारी करत ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यासोबत कधीही काम करणार नाही... असं सांगितलं होतं.

सांगायचं झालं तर, सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने लग्न केलं. पण सलमान खान आजही एकटा आहे. एवढंच नाही तर, एक प्रेसनोट जारी करत ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यासोबत कधीही काम करणार नाही... असं सांगितलं होतं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी....
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?.
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची.
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?.
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?.
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर.
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल.