‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्याच्या लग्नाचा अल्बम; जिवलग मैत्रिणीशी बांधली लग्नगाठ
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील एका अभिनेत्याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता संजय पाटीलने अबोली गोखलेशी लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
श्वेता तिवरी हिच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
अस्सल मराठमोळं सौंदर्य, भाग्यश्री मोटेच्या साडीमधील लुकवर चाहते फिदा
वनिता खरातचा नवीन लुक चर्चेत, साडीमधील फोटोंनी वेधलं लक्ष
दिवसागणिक वाढतंय माधुरी दीक्षितचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल...
पलक तिवारीच्या कातिल अदांवर चाहत्यांच्या घायाळ नजरा
'व्हॅलेंटाईन डे'साठी खास आहे नेहा मलिकचा हा ड्रेस, सर्वजण बघतच राहतील
