‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्याच्या लग्नाचा अल्बम; जिवलग मैत्रिणीशी बांधली लग्नगाठ
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील एका अभिनेत्याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता संजय पाटीलने अबोली गोखलेशी लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
रश्मिका मंदाना हिच्या साध्या लूकवर चाहते भाळले, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...
Bigg Boss 19 च्या विजेत्याला मिळणार इतकी मोठी रक्कम
सोनाक्षी सिन्हाचं आलिशान 5BHK अपार्टमेंट; घरात किक स्कूटरने फिरतो झहीर
दिवसागणिक वाढतोय पलक तिवारीचा बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल...
सारा अली खान हिच्या क्लासी अदांवर चाहते फिदा, फोटो तुफान व्हायरल
