‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्याच्या लग्नाचा अल्बम; जिवलग मैत्रिणीशी बांधली लग्नगाठ
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील एका अभिनेत्याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता संजय पाटीलने अबोली गोखलेशी लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
स्वर्गाची अप्सरा, सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा
लालपरी..., वाढदिवसानंतर प्राजक्ताच्या नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
कपूर कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र; नीतू कपूर यांनी शेअर केला दुर्मिळ फोटो
सौंदर्य पाहूनच सर्व थक्क, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?
लाल मोनोकिनीमध्ये सोनाली कुलकर्णीचा हॉट अंदाज, फोटोंवरून नजर हटणार नाही
रश्मिका मंदाना हीचे हे ७ चित्रपट आवर्जून पाहाण्यासारखे
