AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्याच्या लग्नाचा अल्बम; जिवलग मैत्रिणीशी बांधली लग्नगाठ

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील एका अभिनेत्याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता संजय पाटीलने अबोली गोखलेशी लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 7:45 AM
Share
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील एका अभिनेत्याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता संजय पाटीलने अबोली गोखलेशी लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील एका अभिनेत्याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता संजय पाटीलने अबोली गोखलेशी लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5
सोमवारी 28 मार्च रोजी संजय आणि अबोलीचा लग्नसोहळा पार पडला. संजयने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. 'प्रत्येक प्रेमकहाणी ही सुंदर असते, पण आमची प्रेमकहाणी ही माझी सर्वांत आवडती आहे', असं कॅप्शन देत त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत.

सोमवारी 28 मार्च रोजी संजय आणि अबोलीचा लग्नसोहळा पार पडला. संजयने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. 'प्रत्येक प्रेमकहाणी ही सुंदर असते, पण आमची प्रेमकहाणी ही माझी सर्वांत आवडती आहे', असं कॅप्शन देत त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
मोजके कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नगाठ बांधली. यावेळी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील सहकलाकारांनीही लग्नाला उपस्थिती लावली. संजय आणि अबोलीच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत या कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

मोजके कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नगाठ बांधली. यावेळी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील सहकलाकारांनीही लग्नाला उपस्थिती लावली. संजय आणि अबोलीच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत या कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

3 / 5
अभिनेत्री गिरीजा प्रभू, माधवी निमकर, कपिल होनराव आणि मालिकेतल्या इतर कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या चाहत्यांनीही सोशल मीडियाद्वारे संजयला शुभेच्छा दिल्या. मालिकेत संजयच्या ऑनस्क्रीन पत्नीची (देवकी) भूमिका साकारणारी मिनाक्षी राठोड मात्र या लग्नाला उपस्थित राहू शकली नाही.

अभिनेत्री गिरीजा प्रभू, माधवी निमकर, कपिल होनराव आणि मालिकेतल्या इतर कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या चाहत्यांनीही सोशल मीडियाद्वारे संजयला शुभेच्छा दिल्या. मालिकेत संजयच्या ऑनस्क्रीन पत्नीची (देवकी) भूमिका साकारणारी मिनाक्षी राठोड मात्र या लग्नाला उपस्थित राहू शकली नाही.

4 / 5
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत संजय हा उदय शिर्केपाटीलची भूमिका साकारतोय. त्याच्या या भूमिकेला नकारात्मक छटा आहे. शिर्केपाटलांची संपूर्ण संपत्ती आपल्या नावे करण्यासाठी तो भाऊ जयदीप आणि वहिनी गौरी यांच्याविरोधात कट रचत असतो.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत संजय हा उदय शिर्केपाटीलची भूमिका साकारतोय. त्याच्या या भूमिकेला नकारात्मक छटा आहे. शिर्केपाटलांची संपूर्ण संपत्ती आपल्या नावे करण्यासाठी तो भाऊ जयदीप आणि वहिनी गौरी यांच्याविरोधात कट रचत असतो.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.