AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंडलीतला हा सर्वांत घातक दोष संपणार, फक्त एक गोष्ट करा नशीब चमकणार!

कालसर्प दोषामुळे आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे यावर योग्य तो उपाय करणे गरजेचे आहे, असे मानले जाते.

| Updated on: Jul 16, 2025 | 10:48 PM
Share
तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या पातळीवर अनेक अडचणी येऊ शकतात. हाच कालसर्प दोषाचा प्रभाव कमी करता येऊ शकतो.

तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या पातळीवर अनेक अडचणी येऊ शकतात. हाच कालसर्प दोषाचा प्रभाव कमी करता येऊ शकतो.

1 / 7
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतू या ग्रहांच्या मध्ये इतर सर्व ग्रह येतात. त्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे, असे म्हटले जाते. राहू आणि केतू यांना छाया ग्रह म्हटले जाते.

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतू या ग्रहांच्या मध्ये इतर सर्व ग्रह येतात. त्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे, असे म्हटले जाते. राहू आणि केतू यांना छाया ग्रह म्हटले जाते.

2 / 7
कुंडलीत कालसर्प दोष असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात अडथळे निर्माण होतात. तसेच तणावग्रस्त आयुष्य बनते. कौटुंबिक समस्यांचाही सामना करावा लागतो. विशेष म्हणजे आर्थिक अडचणही येऊ शकते.

कुंडलीत कालसर्प दोष असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात अडथळे निर्माण होतात. तसेच तणावग्रस्त आयुष्य बनते. कौटुंबिक समस्यांचाही सामना करावा लागतो. विशेष म्हणजे आर्थिक अडचणही येऊ शकते.

3 / 7
मात्र कालसर्प दोषाचा प्रभाव कमी करता येऊ शकतो. त्यासाठी गोमेद रत्न फारच प्रभावी ठरू शकते. गोमेद रत्न हे राहू ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळेच या गोमेद रत्नाला विशेष महत्त्व आहे.

मात्र कालसर्प दोषाचा प्रभाव कमी करता येऊ शकतो. त्यासाठी गोमेद रत्न फारच प्रभावी ठरू शकते. गोमेद रत्न हे राहू ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळेच या गोमेद रत्नाला विशेष महत्त्व आहे.

4 / 7
गोमेद रत्न राहूच्या प्रभावाला कमी करते, असे सांगितले जाते. गोमेद रत्नामुळे व्यक्तीच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. तसेच साहस आणि मानसिक स्थैर्य येते. जेव्हा कुंडलीत कालसर्प दोष असतो तेव्हा हे रत्न तुमच्या अडचणी दूर करू शकते, असे म्हटले जाते.

गोमेद रत्न राहूच्या प्रभावाला कमी करते, असे सांगितले जाते. गोमेद रत्नामुळे व्यक्तीच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. तसेच साहस आणि मानसिक स्थैर्य येते. जेव्हा कुंडलीत कालसर्प दोष असतो तेव्हा हे रत्न तुमच्या अडचणी दूर करू शकते, असे म्हटले जाते.

5 / 7
मात्र गोमेद रत्न धारण करण्याआधी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे. हे रत्न सामान्यत: वृषभ, मिथून, कन्या, तुळ, कुंभ राशींसाठी चांगले मानले जाते.

मात्र गोमेद रत्न धारण करण्याआधी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे. हे रत्न सामान्यत: वृषभ, मिथून, कन्या, तुळ, कुंभ राशींसाठी चांगले मानले जाते.

6 / 7
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

7 / 7
Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.