AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना मुंबई, ना बारामती, अजित पवारांच्या लेकाचा शाही विवाहसोहळा, लग्नाची पत्रिका पाहिली का?

अजित पवारांचे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा शाही विवाहसोहळा ४ ते ७ डिसेंबरदरम्यान बहरीनमध्ये होणार आहे. केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण असून, यात प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश आहे.

| Updated on: Dec 03, 2025 | 12:18 PM
Share
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव जय पवार हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा शाही विवाहसोहळा बहरीन येथे पार पडणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव जय पवार हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा शाही विवाहसोहळा बहरीन येथे पार पडणार आहे.

1 / 8
येत्या ४ ते ७ डिसेंबरदरम्यान जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. जय आणि ऋतुजा यांचा विवाहसोहळा मुंबई-पुण्यात नव्हे, तर परदेशात होत असल्याने वऱ्हाड निघालं बहरिनला अशी चर्चा सुरु झाली आहे.

येत्या ४ ते ७ डिसेंबरदरम्यान जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. जय आणि ऋतुजा यांचा विवाहसोहळा मुंबई-पुण्यात नव्हे, तर परदेशात होत असल्याने वऱ्हाड निघालं बहरिनला अशी चर्चा सुरु झाली आहे.

2 / 8
या सोहळ्यासाठी पवार आणि पाटील कुटुंबियांकडून केवळ ४०० लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाच निमंत्रण देण्यात आले आहे.

या सोहळ्यासाठी पवार आणि पाटील कुटुंबियांकडून केवळ ४०० लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाच निमंत्रण देण्यात आले आहे.

3 / 8
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची लग्नपत्रिका समोर आली आहे. या लग्नपत्रिकेनुसार हा विवाहसोहळा ४ दिवस अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. यात प्रत्येक दिवसासाठी एक खास थीम ठेवण्यात आली आहे.

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची लग्नपत्रिका समोर आली आहे. या लग्नपत्रिकेनुसार हा विवाहसोहळा ४ दिवस अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. यात प्रत्येक दिवसासाठी एक खास थीम ठेवण्यात आली आहे.

4 / 8
लग्नपत्रिकेनुसार येत्या ४ डिसेंबर रोजी मेहंदी सोहळ्याने या समारंभाची सुरुवात होईल. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी सकाळी हळद, दुपारी वरात आणि संध्याकाळी लग्न असे तीन समारंभ असणार आहेत.

लग्नपत्रिकेनुसार येत्या ४ डिसेंबर रोजी मेहंदी सोहळ्याने या समारंभाची सुरुवात होईल. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी सकाळी हळद, दुपारी वरात आणि संध्याकाळी लग्न असे तीन समारंभ असणार आहेत.

5 / 8
तर ६ डिसेंबर रोजी बीच ऑलिम्पिक्स आयोजित करण्यात येणार असून ७ डिसेंबरला स्वागत समारंभ पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. त्यामुळे जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

तर ६ डिसेंबर रोजी बीच ऑलिम्पिक्स आयोजित करण्यात येणार असून ७ डिसेंबरला स्वागत समारंभ पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. त्यामुळे जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

6 / 8
ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित असून त्या उद्योगपती प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. प्रवीण पाटील हे सोशल मीडिया कंपनी सांभाळतात. त्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रहिवासी आहेत.

ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित असून त्या उद्योगपती प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. प्रवीण पाटील हे सोशल मीडिया कंपनी सांभाळतात. त्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रहिवासी आहेत.

7 / 8
जय आणि ऋतुजा यांचा साखरपुडा नुकताच पार पडला होता. हा सोहळा अत्यंत खासगी स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मोजक्या लोकांना निमंत्रण देण्यात आले होते.

जय आणि ऋतुजा यांचा साखरपुडा नुकताच पार पडला होता. हा सोहळा अत्यंत खासगी स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मोजक्या लोकांना निमंत्रण देण्यात आले होते.

8 / 8
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला.
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर.
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?.
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?.
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?.
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी.
'एक नंबर'वरून आर.आर पाटलांचा भाषण चर्चेत अन् जयंत पाटलांचीही टोलेबाजी
'एक नंबर'वरून आर.आर पाटलांचा भाषण चर्चेत अन् जयंत पाटलांचीही टोलेबाजी.