AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जोडीदारापुढे कधीच करू नका या 3 गोष्टींचा उल्लेख, अन्यथा होऊ शकतो घटस्फोट!

पती-पत्नीचं नातं सुखी आणि समाधानी असावं, यासाठी अनेकजण खूप सारे प्रयत्न करतात. याच प्रयत्नांमुळे हे नातं अनेकदा शेवटपर्यंत टिकतं. मात्र कधीकधी क्षुल्लक कारणामुळे या नात्यात मिठाचा खडा पडतो. हाच मिठाचा खडा पडू नये आणि नवरा-बायकोचं नातं अतूट राहावं यासाठी काही खरबदारी घेणे गरजेचे आहे.

| Updated on: Aug 10, 2025 | 10:47 PM
Share
जोडीदारापुढे कधीच करू नका या 3 गोष्टींचा उल्लेख, अन्यथा होऊ शकतो घटस्फोट!

1 / 6
अनेकदा आपण आपल्या जोडीदाराला रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो. नंतर आपल्याला त्याचा पश्चात्ताप होतो. असे होऊ नये म्हणून योग्य ती खरबदारी घेणे गरजेचे आहे. काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात.

अनेकदा आपण आपल्या जोडीदाराला रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो. नंतर आपल्याला त्याचा पश्चात्ताप होतो. असे होऊ नये म्हणून योग्य ती खरबदारी घेणे गरजेचे आहे. काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात.

2 / 6
जोडीदारापुढे कधीच करू नका या 3 गोष्टींचा उल्लेख, अन्यथा होऊ शकतो घटस्फोट!

3 / 6
नात्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकमेकांनी एकमेकांसाठी केलेल्या कामाचा कधीच हिशोब ठेवू नये. तसेच हा हिशोब आलपल्या जोडीदाराला कधीच बोलून दाखवू नये. तसे केल्यास जोडीदाराला वाईट वाटू शकते आणि भविष्यात तुमच्या नात्याता मिठाचा खडा पडू शकतो.

नात्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकमेकांनी एकमेकांसाठी केलेल्या कामाचा कधीच हिशोब ठेवू नये. तसेच हा हिशोब आलपल्या जोडीदाराला कधीच बोलून दाखवू नये. तसे केल्यास जोडीदाराला वाईट वाटू शकते आणि भविष्यात तुमच्या नात्याता मिठाचा खडा पडू शकतो.

4 / 6
आपल्या जोडीदाराला तू नको तिथे संवेदनशील होतो असे म्हणू नये. कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. त्या स्वभावाला समजून घेणे गरेजेचे असते. काही गोष्टी खटकत असतील तर त्या योग्य पद्धतीने सांगणे गरजेचे आहे. मात्र नको तिथे त्रागा केल्यास नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

आपल्या जोडीदाराला तू नको तिथे संवेदनशील होतो असे म्हणू नये. कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. त्या स्वभावाला समजून घेणे गरेजेचे असते. काही गोष्टी खटकत असतील तर त्या योग्य पद्धतीने सांगणे गरजेचे आहे. मात्र नको तिथे त्रागा केल्यास नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

5 / 6
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.