AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉटलमध्ये उरलेली अर्धी दारू खराब होते का? झाकण उघडताच…वाचून मद्यप्रेमींना बसेल धक्का!

अनेकजण मद्यप्राशन करून अर्धी दारू बॉटलमध्येच ठेवतात. परंतु दारुच्या बॉटलचे झाकण उघडे करून ठेवल्यास ती खराब होते का? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. आता याच प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे.

| Updated on: Nov 20, 2025 | 6:39 PM
Share
मित्रांसोबत, पिकनिमध्ये मद्यपानाची पार्टी केल्यानंतर अनेकदा दारुच्या बॉटलमध्ये अर्धी दारू तशीच शिल्लक राहते. हीच शिल्लक राहिलेली दारू नंतर अनेकजण दुसऱ्या दिवशी किंवा कधीतरी पिऊन घेतात. परंतु बॉटलमध्ये शिल्लक राहिलेली दारू खरंच पिण्यायोग्य असते का? यासह एकदा बॉटलचे झाकण काढल्यानंतर दारूमध्ये काही बदल होतो का? दर्जा कायम राहतो का? असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल.

मित्रांसोबत, पिकनिमध्ये मद्यपानाची पार्टी केल्यानंतर अनेकदा दारुच्या बॉटलमध्ये अर्धी दारू तशीच शिल्लक राहते. हीच शिल्लक राहिलेली दारू नंतर अनेकजण दुसऱ्या दिवशी किंवा कधीतरी पिऊन घेतात. परंतु बॉटलमध्ये शिल्लक राहिलेली दारू खरंच पिण्यायोग्य असते का? यासह एकदा बॉटलचे झाकण काढल्यानंतर दारूमध्ये काही बदल होतो का? दर्जा कायम राहतो का? असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल.

1 / 5
एकदा दारुच्या बॉटलचे झाकण उघडले की त्या दारुसोबत काय-काय होते? याचे उत्तर फारच आश्चर्यकार आणि मजेदार आहे. मद्याची गुणवत्ता ही मद्याची किंमत किंवा ब्रँडवर अवलंबून नसते. त्या दारूला किती दिवस स्टोअर करून ठेवलेले आहे, यावरून मद्याची गुणवत्ता ठरते. अनेकांना वाटते की मद्य कधीच खराब होत नाही. सत्य मात्र काही वेगळंच आहे.

एकदा दारुच्या बॉटलचे झाकण उघडले की त्या दारुसोबत काय-काय होते? याचे उत्तर फारच आश्चर्यकार आणि मजेदार आहे. मद्याची गुणवत्ता ही मद्याची किंमत किंवा ब्रँडवर अवलंबून नसते. त्या दारूला किती दिवस स्टोअर करून ठेवलेले आहे, यावरून मद्याची गुणवत्ता ठरते. अनेकांना वाटते की मद्य कधीच खराब होत नाही. सत्य मात्र काही वेगळंच आहे.

2 / 5
बिअर, वाईन, व्हिस्की, रम, ब्रँडी, टकीला अशा मद्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांची स्वत:ची अशी सेल्फ लाईफ असते. एकदा का  दारुच्या बॉटलचे झाकण उघडले की हळूहळू ती चवहीन, गंधहीन होते. तुम्ही दारूचे झाकण एकदा उघडले की त्यातील मद्याची चव हळूहळू कमी व्हायला लागते. व्हिस्की, रम यासारख्या मद्यांची चव बदलायला लागते.

बिअर, वाईन, व्हिस्की, रम, ब्रँडी, टकीला अशा मद्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांची स्वत:ची अशी सेल्फ लाईफ असते. एकदा का दारुच्या बॉटलचे झाकण उघडले की हळूहळू ती चवहीन, गंधहीन होते. तुम्ही दारूचे झाकण एकदा उघडले की त्यातील मद्याची चव हळूहळू कमी व्हायला लागते. व्हिस्की, रम यासारख्या मद्यांची चव बदलायला लागते.

3 / 5
सोबतच दारूच्या बॉटलचे झाकण उघडले की त्यातील अल्कोहोलचेही प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागते. त्यामुळे मद्याप्राशन केल्याने येणारी नशाही हळूहळू कमी होते. काचेच्या बॉटलमध्ये असलेली दारू ही सुरक्षित मानली जाते. काचेच्या बॉटलमधील मद्य प्लॅस्टिकच्या किंवा अन्य धातूच्या ग्लासमध्ये टाकल्यास त्याची चव हळूहळू बदलायला लागते.

सोबतच दारूच्या बॉटलचे झाकण उघडले की त्यातील अल्कोहोलचेही प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागते. त्यामुळे मद्याप्राशन केल्याने येणारी नशाही हळूहळू कमी होते. काचेच्या बॉटलमध्ये असलेली दारू ही सुरक्षित मानली जाते. काचेच्या बॉटलमधील मद्य प्लॅस्टिकच्या किंवा अन्य धातूच्या ग्लासमध्ये टाकल्यास त्याची चव हळूहळू बदलायला लागते.

4 / 5
दारुचे झाकण उघडे करू ठेवल्यास दोन ते तीन दिवासांत तिची चव बदलायला लागते. रेड वाईनची चव बदण्याचा वेग कमी असतो. व्हाईट वाईन मात्र लवकर खराब होते. (टीप- या स्टोरीतील इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेली आहे. मद्यप्राशन करणे आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशन करू नये.)

दारुचे झाकण उघडे करू ठेवल्यास दोन ते तीन दिवासांत तिची चव बदलायला लागते. रेड वाईनची चव बदण्याचा वेग कमी असतो. व्हाईट वाईन मात्र लवकर खराब होते. (टीप- या स्टोरीतील इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेली आहे. मद्यप्राशन करणे आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशन करू नये.)

5 / 5
Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी