AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी हा उपाय सर्वात फायदेशीर..

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी आहे. त्वचेच्या प्रत्येक समस्येवर उपाय पाणी आहे. दररोज जास्तीत जास्त पाणी प्या.

| Updated on: Dec 27, 2025 | 7:32 PM
Share
बऱ्याचदा चेहऱ्यावरील सुरकुत्या ही मोठी समस्या बनते. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर काही गोष्टी फॉलो करा, ज्यामुळे ही समस्या कायमची जाईल. 

बऱ्याचदा चेहऱ्यावरील सुरकुत्या ही मोठी समस्या बनते. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर काही गोष्टी फॉलो करा, ज्यामुळे ही समस्या कायमची जाईल. 

1 / 5
चेहऱ्यावरील सुरकुत्यांमुळे कमी वयात माणूस म्हातारा दिसतो. अशावेळी डॉक्टरांचेही उपचार फार काही गुणकारी ठरत नाहीत. मग तुम्ही घरगुती उपाय करा. 

चेहऱ्यावरील सुरकुत्यांमुळे कमी वयात माणूस म्हातारा दिसतो. अशावेळी डॉक्टरांचेही उपचार फार काही गुणकारी ठरत नाहीत. मग तुम्ही घरगुती उपाय करा. 

2 / 5
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे पाणी आहे. पाणी जास्तीत जास्त पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे पाणी आहे. पाणी जास्तीत जास्त पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 

3 / 5
दिवसातून अडीच ते तीन लीटर पाणी दररोज प्या. यामुळे चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर होण्यास मदत होईल. शिवाय चेहऱ्यावरील तेज वाढण्यास मदत होईल. 

दिवसातून अडीच ते तीन लीटर पाणी दररोज प्या. यामुळे चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर होण्यास मदत होईल. शिवाय चेहऱ्यावरील तेज वाढण्यास मदत होईल. 

4 / 5
त्वचेच्या प्रत्येक समस्येसाठी पाणी हा उपाय आहे. त्वचा कोरडी पडत असेल किंवा दुसऱ्या काही समस्या असेल तर पाणी जास्तीत जास्त प्या. 

त्वचेच्या प्रत्येक समस्येसाठी पाणी हा उपाय आहे. त्वचा कोरडी पडत असेल किंवा दुसऱ्या काही समस्या असेल तर पाणी जास्तीत जास्त प्या. 

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.