AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशीच्या पानांची जादू माहितीये? रिकाम्या पोटी प्या तुळशीचं पाणी आणि जाणू घ्या अविश्वसनीय फायदे

हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाचं विशेष महत्त्व आहे. शिवाय, तुळशीचं पाणी आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे. धार्मिक महत्त्व म्हणूनच नाही तर, औषध म्हणून देखील तुळशीच्या पनांच वापर केला जातो. तुळशीचं पाणी देखील अत्यंत शुभ आणि प्रभावी मानलं जातं.

| Updated on: Sep 24, 2025 | 2:19 PM
Share
अंस म्हणतात की, रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी पिल्याने अनेक आजारांपासून आराम सुटका होते. तुळशीला अमृत मानलं जातं आणि ते त्वचा आणि पोट दोन्हीसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं.

अंस म्हणतात की, रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी पिल्याने अनेक आजारांपासून आराम सुटका होते. तुळशीला अमृत मानलं जातं आणि ते त्वचा आणि पोट दोन्हीसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं.

1 / 5
तुळशीचं पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं - तुळशीच्या पाण्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. तुळशीच्या पाण्याचं दररोज सेवन केलं तर ते सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य संसर्ग टाळण्यास मदत करू शकतं.

तुळशीचं पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं - तुळशीच्या पाण्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. तुळशीच्या पाण्याचं दररोज सेवन केलं तर ते सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य संसर्ग टाळण्यास मदत करू शकतं.

2 / 5
तुळशीचं पाणी पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे - गॅस, आम्लता आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी तुळशीचं पाणी अत्यंत फायदेशीर आहे. तुळशीच्या पाण्यामुळे भूक देखील सुधारते.

तुळशीचं पाणी पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे - गॅस, आम्लता आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी तुळशीचं पाणी अत्यंत फायदेशीर आहे. तुळशीच्या पाण्यामुळे भूक देखील सुधारते.

3 / 5
तुळशीचे पाणी मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला वारंवार ताण येत असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्या. हे फायदेशीर ठरू शकते. यामुळे चिंता, थकवा आणि मूड स्विंग देखील कमी होतात.

तुळशीचे पाणी मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला वारंवार ताण येत असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्या. हे फायदेशीर ठरू शकते. यामुळे चिंता, थकवा आणि मूड स्विंग देखील कमी होतात.

4 / 5
तुळशीचे पाणी रक्तदाब नियंत्रित करते.  मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी तुळशीचं पाणी अमृतसारखं आहे. ते नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रित करतं.

तुळशीचे पाणी रक्तदाब नियंत्रित करते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी तुळशीचं पाणी अमृतसारखं आहे. ते नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रित करतं.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.