AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशीच्या पानांची जादू माहितीये? रिकाम्या पोटी प्या तुळशीचं पाणी आणि जाणू घ्या अविश्वसनीय फायदे

हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाचं विशेष महत्त्व आहे. शिवाय, तुळशीचं पाणी आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे. धार्मिक महत्त्व म्हणूनच नाही तर, औषध म्हणून देखील तुळशीच्या पनांच वापर केला जातो. तुळशीचं पाणी देखील अत्यंत शुभ आणि प्रभावी मानलं जातं.

| Updated on: Sep 24, 2025 | 2:19 PM
Share
अंस म्हणतात की, रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी पिल्याने अनेक आजारांपासून आराम सुटका होते. तुळशीला अमृत मानलं जातं आणि ते त्वचा आणि पोट दोन्हीसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं.

अंस म्हणतात की, रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी पिल्याने अनेक आजारांपासून आराम सुटका होते. तुळशीला अमृत मानलं जातं आणि ते त्वचा आणि पोट दोन्हीसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं.

1 / 5
तुळशीचं पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं - तुळशीच्या पाण्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. तुळशीच्या पाण्याचं दररोज सेवन केलं तर ते सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य संसर्ग टाळण्यास मदत करू शकतं.

तुळशीचं पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं - तुळशीच्या पाण्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. तुळशीच्या पाण्याचं दररोज सेवन केलं तर ते सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य संसर्ग टाळण्यास मदत करू शकतं.

2 / 5
तुळशीचं पाणी पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे - गॅस, आम्लता आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी तुळशीचं पाणी अत्यंत फायदेशीर आहे. तुळशीच्या पाण्यामुळे भूक देखील सुधारते.

तुळशीचं पाणी पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे - गॅस, आम्लता आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी तुळशीचं पाणी अत्यंत फायदेशीर आहे. तुळशीच्या पाण्यामुळे भूक देखील सुधारते.

3 / 5
तुळशीचे पाणी मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला वारंवार ताण येत असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्या. हे फायदेशीर ठरू शकते. यामुळे चिंता, थकवा आणि मूड स्विंग देखील कमी होतात.

तुळशीचे पाणी मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला वारंवार ताण येत असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्या. हे फायदेशीर ठरू शकते. यामुळे चिंता, थकवा आणि मूड स्विंग देखील कमी होतात.

4 / 5
तुळशीचे पाणी रक्तदाब नियंत्रित करते.  मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी तुळशीचं पाणी अमृतसारखं आहे. ते नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रित करतं.

तुळशीचे पाणी रक्तदाब नियंत्रित करते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी तुळशीचं पाणी अमृतसारखं आहे. ते नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रित करतं.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.