AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘मनोरंजनात खंड नको…’, झी मराठीच्या मालिकांचं राज्याबाहेर शूटिंग

झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूरमध्ये सुरु आहे. (‘Entertainment Feast…’, shooting of Zee Marathi serials outside of the state)

VN
VN | Updated on: Apr 27, 2021 | 1:08 PM
Share
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. अशात महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली आहे. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे मराठी मालिकादेखील महाराष्ट्राची वेस ओलांडून परराज्यात चित्रीकरण करत आहेत. हा प्रवास झी मराठीकडून करण्यात येतोय तो फक्त प्रेक्षकांचा मनोरंजनाचा प्रवास खंडित न होता, अजून मनोरंजक व्हावा यासाठी.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. अशात महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली आहे. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे मराठी मालिकादेखील महाराष्ट्राची वेस ओलांडून परराज्यात चित्रीकरण करत आहेत. हा प्रवास झी मराठीकडून करण्यात येतोय तो फक्त प्रेक्षकांचा मनोरंजनाचा प्रवास खंडित न होता, अजून मनोरंजक व्हावा यासाठी.

1 / 5
झी मराठीवरील सर्व मालिकांचे कलाकार आणि तंत्रज्ञ मग ते स्पॉट दादा, मुख्य कलाकार कुठेही भेदभाव न करता या सर्वांची राहण्याची सोय त्या त्या शहरातील सर्वोत्तम हॉटेल / रिसॉर्टमध्ये करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे सर्व तंत्रज्ञ हे सुरुवातीपासून मालिकेशी जोडले गेलेत म्हणजेच सर्व तंत्रज्ञ हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत. मालिकांचं संकलन देखील त्याच ठिकाणी होतंय. बायोबबल पद्धतीने मालिकांचं शूटिंग सुरु आहे.

झी मराठीवरील सर्व मालिकांचे कलाकार आणि तंत्रज्ञ मग ते स्पॉट दादा, मुख्य कलाकार कुठेही भेदभाव न करता या सर्वांची राहण्याची सोय त्या त्या शहरातील सर्वोत्तम हॉटेल / रिसॉर्टमध्ये करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे सर्व तंत्रज्ञ हे सुरुवातीपासून मालिकेशी जोडले गेलेत म्हणजेच सर्व तंत्रज्ञ हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत. मालिकांचं संकलन देखील त्याच ठिकाणी होतंय. बायोबबल पद्धतीने मालिकांचं शूटिंग सुरु आहे.

2 / 5
झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूर सुरु आहे.

झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूर सुरु आहे.

3 / 5
त्यामुळे झी मराठीच्या परंपरेनुसार ओरिजिनल मनोरंजनात खंड पडू न देता तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये तुम्ही पाहू शकणार आहात.

त्यामुळे झी मराठीच्या परंपरेनुसार ओरिजिनल मनोरंजनात खंड पडू न देता तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये तुम्ही पाहू शकणार आहात.

4 / 5
त्यामुळे आता तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये काय नवं वळण येणार हे पाहण्यासारखं असणार आहे.

त्यामुळे आता तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये काय नवं वळण येणार हे पाहण्यासारखं असणार आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली