AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीच्या जेवणानंतर चालणे योग्य आहे की नाही? तुम्ही ‘ही’ चूक करत आहात? लगेच व्हा सावधान 

जेवण केल्यानंतर चालणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. अनेक जण जेवण केल्यानंतर लगेचच चालण्यास जातात. मात्र, खरोखरच जेवण केल्यानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? हे आपण जाणून घेणार आहोत.

| Updated on: Aug 10, 2025 | 3:49 PM
Share
अनेक लोक जेवणानंतर लगेचच चालतात. पण खरोखरच जेवण झाल्यानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? हे आपण जाणून घेणार आहोत. 

अनेक लोक जेवणानंतर लगेचच चालतात. पण खरोखरच जेवण झाल्यानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? हे आपण जाणून घेणार आहोत. 

1 / 5
जेवल्यानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण हळूहळू चालले पाहिजे. जर तुम्ही जेवल्यानंतर फास्ट चालत असाल तर हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. 

जेवल्यानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण हळूहळू चालले पाहिजे. जर तुम्ही जेवल्यानंतर फास्ट चालत असाल तर हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. 

2 / 5
जर तुम्ही फास्ट चालत असाल तर त्याचा वाईट परिणाम हा तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. पचनक्रियेला यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. 

जर तुम्ही फास्ट चालत असाल तर त्याचा वाईट परिणाम हा तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. पचनक्रियेला यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. 

3 / 5
जेवल्यानंतर 40 मिनिटे फार तर चालावे, त्यापेक्षा अधिक नाही. रात्रीच्या जेवणानंतर चालणे केवळ पचनासाठीच नाही तर हाडांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. 

जेवल्यानंतर 40 मिनिटे फार तर चालावे, त्यापेक्षा अधिक नाही. रात्रीच्या जेवणानंतर चालणे केवळ पचनासाठीच नाही तर हाडांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. 

4 / 5
पण नेहमी हळूच चालावे. जेवन केल्यावर लगेचच झोपणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे अनेक आजारांची लागण होऊ शकते. येथे दिलेली माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. कोणताही उपचार घेण्यापूर्वी किंवा अंमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. (सर्व फोटो श्रेय: सोशल मीडिया आणि गुगल)

पण नेहमी हळूच चालावे. जेवन केल्यावर लगेचच झोपणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे अनेक आजारांची लागण होऊ शकते. येथे दिलेली माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. कोणताही उपचार घेण्यापूर्वी किंवा अंमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. (सर्व फोटो श्रेय: सोशल मीडिया आणि गुगल)

5 / 5
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.