AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे 7 पदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नये!

आपण हाताला लागेल ते फ्रिजमध्ये ठेवतो. आपल्या फ्रिजमध्ये जवळजवळ सगळेच पदार्थ आपण ठेवतो. पण सगळे पदार्थ ठेवायची गरज नाही. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणे घातक ठरू शकते. हे पदार्थ खराब तरी होतात किंवा हे आपलं आरोग्य तरी बिघडवतात. तुम्ही विचारही केला नसेल असे पदार्थ यात आहेत. फ्रिजमध्ये ठेवून गर्दी करण्यापेक्षा आपण ते बाहेर ठेऊ शकतो. कोणते आहेत हे पदार्थ, बघुयात...

| Updated on: Aug 12, 2023 | 10:27 AM
Share
केळी थंड तापमानात ठेवल्यास रेफ्रिजरेशनमुळे ती काळवंडते. केळी ही नैसर्गिकरित्या पिकून द्यायला हवी. थंड वातावरण असल्यास यात व्यत्यय येतो. केळी काळी पडते आणि चवीला खराब लागते  त्यामुळे चुकूनही केळी फ्रिज मध्ये ठेवू नये.

केळी थंड तापमानात ठेवल्यास रेफ्रिजरेशनमुळे ती काळवंडते. केळी ही नैसर्गिकरित्या पिकून द्यायला हवी. थंड वातावरण असल्यास यात व्यत्यय येतो. केळी काळी पडते आणि चवीला खराब लागते त्यामुळे चुकूनही केळी फ्रिज मध्ये ठेवू नये.

1 / 7
लसूण थंड वातावरणात राहू शकत नाही. फ्रिज मध्ये स्टोअर करून ठेवल्यावर लसणाला बुरशी लागू शकते. लसूण खराब होतो. त्यामुळे लसूण फ्रिज मध्ये ठेवू नये.

लसूण थंड वातावरणात राहू शकत नाही. फ्रिज मध्ये स्टोअर करून ठेवल्यावर लसणाला बुरशी लागू शकते. लसूण खराब होतो. त्यामुळे लसूण फ्रिज मध्ये ठेवू नये.

2 / 7
कांद्यामध्ये आधीपासूनच ओलावा आणि नैसर्गिक तेल असते त्यामुळेच कांद्याची चव आणि त्याचा पोत असा असतो. फ्रिज मध्ये ठेवल्यावर कांदा खराब होतो शिवाय त्याचा वास देखील इतर पदार्थांना लागतो.

कांद्यामध्ये आधीपासूनच ओलावा आणि नैसर्गिक तेल असते त्यामुळेच कांद्याची चव आणि त्याचा पोत असा असतो. फ्रिज मध्ये ठेवल्यावर कांदा खराब होतो शिवाय त्याचा वास देखील इतर पदार्थांना लागतो.

3 / 7
टोमॅटो थंडीमुळे चिकट होतात, पिचकतात. टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू नये तुलनेने ते लवकर खराब होतात. बाहेर ठेवल्यास टोमॅटो चांगले राहतात.

टोमॅटो थंडीमुळे चिकट होतात, पिचकतात. टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू नये तुलनेने ते लवकर खराब होतात. बाहेर ठेवल्यास टोमॅटो चांगले राहतात.

4 / 7
मधात पाण्याचे प्रमाण कमी आणि आम्लता जास्त असते. या गुणधर्मांमुळे मधात बॅक्टेरिया नसतात. फ्रिज मध्ये ठेवल्यास याच्या अगदी उलट होते त्यामुळे चुकूनही मध फ्रिजमध्ये ठेवू नये.

मधात पाण्याचे प्रमाण कमी आणि आम्लता जास्त असते. या गुणधर्मांमुळे मधात बॅक्टेरिया नसतात. फ्रिज मध्ये ठेवल्यास याच्या अगदी उलट होते त्यामुळे चुकूनही मध फ्रिजमध्ये ठेवू नये.

5 / 7
बटाटे स्टार्चयुक्त भाज्या आहेत ज्या कोरड्या वातावरणात वाढतात. रेफ्रिजरेशनमुळे स्टार्चचे शर्करामध्ये रूपांतर वेगाने होते ज्यामुळे बटाटे चवीला गोड होतात. तुम्हाला गोड बटाटे खायला आवडतील का? नाही ना? मग फ्रिज मध्ये ठेवू नका.

बटाटे स्टार्चयुक्त भाज्या आहेत ज्या कोरड्या वातावरणात वाढतात. रेफ्रिजरेशनमुळे स्टार्चचे शर्करामध्ये रूपांतर वेगाने होते ज्यामुळे बटाटे चवीला गोड होतात. तुम्हाला गोड बटाटे खायला आवडतील का? नाही ना? मग फ्रिज मध्ये ठेवू नका.

6 / 7
कॉफी हायग्रोस्कोपिक आहे, याचा अर्थ ती आपल्या सभोवतालच्या वातावरणातील ओलावा आणि गंध शोषून घेते. फ्रीजमध्ये कॉफी सभोवताली जे काय असेल त्याची चव आणि त्याचा गंध शोषून घेऊ शकते.

कॉफी हायग्रोस्कोपिक आहे, याचा अर्थ ती आपल्या सभोवतालच्या वातावरणातील ओलावा आणि गंध शोषून घेते. फ्रीजमध्ये कॉफी सभोवताली जे काय असेल त्याची चव आणि त्याचा गंध शोषून घेऊ शकते.

7 / 7
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.