AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विसर्जनावेळी करा फक्त ही एकच गोष्ट, बाप्पा सदैव राहील तुमच्यावर प्रसन्न

येत्या ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन आहे. या दिवशी दुर्वा-हळदीची पोटली तिजोरीत ठेवल्याने आर्थिक समृद्धी येते. गाईला हिरवा चारा देणे आणि गरजूंना दान करणे शुभ मानले जाते. हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे करिअर प्रगतीसाठी उपयुक्त आहे.

| Updated on: Sep 03, 2025 | 5:51 PM
Share
आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस जवळ आला आहे. येत्या ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत.

आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस जवळ आला आहे. येत्या ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत.

1 / 6
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, याच जयघोषात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस खूप खास आहे. कारण या दिवस काही खास गोष्टी केल्यास तुम्हाला वर्षभर बाप्पाचा आशीर्वाद मिळतो.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, याच जयघोषात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस खूप खास आहे. कारण या दिवस काही खास गोष्टी केल्यास तुम्हाला वर्षभर बाप्पाचा आशीर्वाद मिळतो.

2 / 6
बाप्पाला निरोप देण्यापूर्वी काही दुर्वा आणि हळद एका लाल कपड्यात बांधून त्याची एक पोटली तयार करा. आधी ती बाप्पाच्या चरणी ठेवा. नंतर ही पोटली आपल्या घरातील तिजोरीत ठेवा. यामुळे घरात कधीच पैशांची कमतरता भासत नाही.

बाप्पाला निरोप देण्यापूर्वी काही दुर्वा आणि हळद एका लाल कपड्यात बांधून त्याची एक पोटली तयार करा. आधी ती बाप्पाच्या चरणी ठेवा. नंतर ही पोटली आपल्या घरातील तिजोरीत ठेवा. यामुळे घरात कधीच पैशांची कमतरता भासत नाही.

3 / 6
बाप्पााच्या विसर्जनाच्या दिवशी गाईला हिरवा चारा खायला द्या. यामुळे बाप्पा खूप खुश होतात. यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात. तसेच या दिवशी गरजूंना जेवण, कपडे किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करा. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद मिळतो.

बाप्पााच्या विसर्जनाच्या दिवशी गाईला हिरवा चारा खायला द्या. यामुळे बाप्पा खूप खुश होतात. यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात. तसेच या दिवशी गरजूंना जेवण, कपडे किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करा. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद मिळतो.

4 / 6
अनंत चतुर्दशी दिवशी हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे. हिरवी फळे, मिठाई किंवा इतर हिरव्या वस्तूंचे दान करा. यामुळे तुमच्या कामात प्रगती होते. तसेच करियरमध्ये यश मिळतं.

अनंत चतुर्दशी दिवशी हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे. हिरवी फळे, मिठाई किंवा इतर हिरव्या वस्तूंचे दान करा. यामुळे तुमच्या कामात प्रगती होते. तसेच करियरमध्ये यश मिळतं.

5 / 6
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.