AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत व्यक्तीचे दागिने-कपडे वापरणे चांगले की वाईट? गरुड पुराण काय सांगते?

Garud Puran : अनेक वेळा लोक आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे कपडे आणि दागिने वापरतात. मात्र हे दागिने वापरणे चांगले की वाईट हे जाणून घेऊयात.

| Updated on: Mar 30, 2026 | 7:33 PM
Share
मृत व्यक्तीचे दागिने आणि कपडे वापरू की नयेत याबाबत गरुड पुराणात सविस्तर माहिती दिली आहे. यामुळे काय होते याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणारआहोत.

मृत व्यक्तीचे दागिने आणि कपडे वापरू की नयेत याबाबत गरुड पुराणात सविस्तर माहिती दिली आहे. यामुळे काय होते याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणारआहोत.

1 / 5
गरुड पुराणानुसार, मृत व्यक्तीचे दागिने कधीही धारण करू नयेत. ते तुम्ही आठवण म्हणून घरात ठेवू शकता, पण त्यांचा वापर करणे चुकीचे मानले जाते. पण मृत व्यक्तीने जिवंत असताना तुम्हाला एखादा दागिना भेट म्हणून दिला असेल, तर तो तुम्ही वापरू शकता.

गरुड पुराणानुसार, मृत व्यक्तीचे दागिने कधीही धारण करू नयेत. ते तुम्ही आठवण म्हणून घरात ठेवू शकता, पण त्यांचा वापर करणे चुकीचे मानले जाते. पण मृत व्यक्तीने जिवंत असताना तुम्हाला एखादा दागिना भेट म्हणून दिला असेल, तर तो तुम्ही वापरू शकता.

2 / 5
मृत व्यक्तीचे कपडे घालणे देखील गरुड पुराणानुसार योग्य मानले जात नाही. मृत व्यक्तीच्या जवळच्या नातलगांनी असे करू नये. असे केल्यास त्या व्यक्तीचा आत्मा तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते आणि त्याला मोहाच्या बंधनातून मुक्त होण्यास अडचण येऊ शकते. असे केल्याने पितृदोष होण्याची शक्यताही निर्माण होते.

मृत व्यक्तीचे कपडे घालणे देखील गरुड पुराणानुसार योग्य मानले जात नाही. मृत व्यक्तीच्या जवळच्या नातलगांनी असे करू नये. असे केल्यास त्या व्यक्तीचा आत्मा तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते आणि त्याला मोहाच्या बंधनातून मुक्त होण्यास अडचण येऊ शकते. असे केल्याने पितृदोष होण्याची शक्यताही निर्माण होते.

3 / 5
मृत व्यक्तीचा पलंगही वापरणे टाळावे. त्या जागी नवीन पलंग ठेवावा. असे केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला लवकर मुक्ती मिळते आणि तिला शांती प्राप्त होते.

मृत व्यक्तीचा पलंगही वापरणे टाळावे. त्या जागी नवीन पलंग ठेवावा. असे केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला लवकर मुक्ती मिळते आणि तिला शांती प्राप्त होते.

4 / 5
मृत व्यक्तीचे कपडे ज्यांचा तुमच्या पितरांशी कोणताही संबंध नाही अशा गरजू लोकांना दान करावेत. जर तुम्हाला आपल्या पितरांना मृत्यूनंतर मोक्ष मिळावा आणि त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी असे वाटत असेल, तर घरात गरुड पुराणाचे पठण करणे योग्य मानले जाते.

मृत व्यक्तीचे कपडे ज्यांचा तुमच्या पितरांशी कोणताही संबंध नाही अशा गरजू लोकांना दान करावेत. जर तुम्हाला आपल्या पितरांना मृत्यूनंतर मोक्ष मिळावा आणि त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी असे वाटत असेल, तर घरात गरुड पुराणाचे पठण करणे योग्य मानले जाते.

5 / 5
Follow Us
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ