AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : कधीकाळी भारतात होते हे बेट, आता मात्र दुसऱ्या देशाचे राज्य

Unique Island : भारताला अथांग समुद्र किनाला लाभला आहे. भारताच्या किनारी भागात अनेक बेटे आहेत. यातील काही बेटांवर लोक राहतात, तर काही बेटे हे निर्जन आहेत. आज आपण कधीकाळी भारतात असणाऱ्या मात्र आता दुसऱ्या देशाची सत्ता असलेल्या बेटाची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 14, 2026 | 7:54 PM
Share
कच्चाथिवू : एकेकाळी भारताच्या मालकीचे असलेले कच्चाथिवू बेट आता श्रीलंकेच्या ताब्यात आहे. हे बेट भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाल्कच्या सामुद्रधुनीमध्ये स्थित आहे.

कच्चाथिवू : एकेकाळी भारताच्या मालकीचे असलेले कच्चाथिवू बेट आता श्रीलंकेच्या ताब्यात आहे. हे बेट भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाल्कच्या सामुद्रधुनीमध्ये स्थित आहे.

1 / 5
ऐतिहासिक मालकी : सुरुवातीला हे बेट रामनाथपुरमच्या (तमिळनाडू) राजाच्या अखत्यारीत होते. ब्रिटीश काळातही या बेटावर भारताचा प्रभाव होता.

ऐतिहासिक मालकी : सुरुवातीला हे बेट रामनाथपुरमच्या (तमिळनाडू) राजाच्या अखत्यारीत होते. ब्रिटीश काळातही या बेटावर भारताचा प्रभाव होता.

2 / 5
हस्तांतरण : 1974 मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि श्रीलंकेच्या पंतप्रधान सिरिमाओ भंडारनायके यांच्यात एक करार झाला. या 'भारत-श्रीलंका सागरी सीमा करार' अंतर्गत भारताने हे बेट सदिच्छा म्हणून श्रीलंकेला सोपवले.

हस्तांतरण : 1974 मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि श्रीलंकेच्या पंतप्रधान सिरिमाओ भंडारनायके यांच्यात एक करार झाला. या 'भारत-श्रीलंका सागरी सीमा करार' अंतर्गत भारताने हे बेट सदिच्छा म्हणून श्रीलंकेला सोपवले.

3 / 5
मच्छिमारांचा प्रश्न : या बेटावर श्रीलंकेचा ताबा असूनही, भारतीय मच्छिमारांना तिथे जाळी सुकवण्याची आणि तिथल्या 'सेंट अँथनी' चर्चच्या वार्षिक उत्सवात सहभागी होण्याची परवानगी आहे. मात्र, तिथल्या पाण्यात मासेमारी करण्यावरून भारत आणि श्रीलंका यांच्यात वारंवार वाद होतात.

मच्छिमारांचा प्रश्न : या बेटावर श्रीलंकेचा ताबा असूनही, भारतीय मच्छिमारांना तिथे जाळी सुकवण्याची आणि तिथल्या 'सेंट अँथनी' चर्चच्या वार्षिक उत्सवात सहभागी होण्याची परवानगी आहे. मात्र, तिथल्या पाण्यात मासेमारी करण्यावरून भारत आणि श्रीलंका यांच्यात वारंवार वाद होतात.

4 / 5
राजकीय वाद : धोरणात्मक आणि राजकीय दृष्टीने महत्तावाचे असणारे हे बेट भारतात सामील करण्याची मागणी तमिळनाडू सरकार आणि अनेक राजकीय पक्ष वारंवार करत असतात.

राजकीय वाद : धोरणात्मक आणि राजकीय दृष्टीने महत्तावाचे असणारे हे बेट भारतात सामील करण्याची मागणी तमिळनाडू सरकार आणि अनेक राजकीय पक्ष वारंवार करत असतात.

5 / 5
Follow Us
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं.
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर.
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.