AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता? 99 टक्के लोकांना माहितीच नाही

Maharashtra State Tree : देशातील प्रत्येक राज्याने राज्य वृक्ष, राज्य प्राणी, राज्य फूल यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. आज आपण महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: Mar 10, 2026 | 9:26 PM
Share
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष : महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आंबा आहे. भारतात तसेच जगभरात आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात आंब्याचे सांस्कृतिक, आर्थिक आणि कृषी क्षेत्रात मोठे महत्त्व आहे.

महाराष्ट्राचा राज्य वृक्ष : महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आंबा आहे. भारतात तसेच जगभरात आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात आंब्याचे सांस्कृतिक, आर्थिक आणि कृषी क्षेत्रात मोठे महत्त्व आहे.

1 / 5
सदाहरित झाड : आंबा हे सदाहरित झाड आहे. याची उंची साधारण 10 ते 40 मीटरपर्यंत वाढू शकते आणि हे झाड शेकडो वर्षे जिवंत राहू शकते.

सदाहरित झाड : आंबा हे सदाहरित झाड आहे. याची उंची साधारण 10 ते 40 मीटरपर्यंत वाढू शकते आणि हे झाड शेकडो वर्षे जिवंत राहू शकते.

2 / 5
आंब्याची झाडाची वैशिष्ट्ये : आंब्याची पाने लांब, टोकदार आणि चमकदार हिरवी असतात. तसेच नवीन पाने लालसर किंवा तांबूस रंगाची असतात. आंब्याला गोड आणि रसाळ फळे येतात.

आंब्याची झाडाची वैशिष्ट्ये : आंब्याची पाने लांब, टोकदार आणि चमकदार हिरवी असतात. तसेच नवीन पाने लालसर किंवा तांबूस रंगाची असतात. आंब्याला गोड आणि रसाळ फळे येतात.

3 / 5
आर्थिक महत्त्व : महाराष्ट्रात आंबा महत्त्वाचे नगदी पीक आहे. आंब्याची मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय निर्यात होते. विशेषतः हापूस आंब्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळते

आर्थिक महत्त्व : महाराष्ट्रात आंबा महत्त्वाचे नगदी पीक आहे. आंब्याची मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय निर्यात होते. विशेषतः हापूस आंब्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळते

4 / 5
सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व : भारतीय संस्कृतीत आंब्याला पवित्र मानले जाते. सण-समारंभात आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. धार्मिक विधींमध्ये आंब्याची पाने वापरली जातात. विवाह व शुभकार्यांमध्ये आंब्याला शुभ प्रतीक मानले जाते

सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व : भारतीय संस्कृतीत आंब्याला पवित्र मानले जाते. सण-समारंभात आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. धार्मिक विधींमध्ये आंब्याची पाने वापरली जातात. विवाह व शुभकार्यांमध्ये आंब्याला शुभ प्रतीक मानले जाते

5 / 5
Follow Us
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!