AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता? 99 टक्के लोकांना माहितीच नाही

Maharashtra State Tree : देशातील प्रत्येक राज्याने राज्य वृक्ष, राज्य प्राणी, राज्य फूल यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. आज आपण महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: Mar 10, 2026 | 9:26 PM
Share
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष : महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आंबा आहे. भारतात तसेच जगभरात आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात आंब्याचे सांस्कृतिक, आर्थिक आणि कृषी क्षेत्रात मोठे महत्त्व आहे.

महाराष्ट्राचा राज्य वृक्ष : महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आंबा आहे. भारतात तसेच जगभरात आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात आंब्याचे सांस्कृतिक, आर्थिक आणि कृषी क्षेत्रात मोठे महत्त्व आहे.

1 / 5
सदाहरित झाड : आंबा हे सदाहरित झाड आहे. याची उंची साधारण 10 ते 40 मीटरपर्यंत वाढू शकते आणि हे झाड शेकडो वर्षे जिवंत राहू शकते.

सदाहरित झाड : आंबा हे सदाहरित झाड आहे. याची उंची साधारण 10 ते 40 मीटरपर्यंत वाढू शकते आणि हे झाड शेकडो वर्षे जिवंत राहू शकते.

2 / 5
आंब्याची झाडाची वैशिष्ट्ये : आंब्याची पाने लांब, टोकदार आणि चमकदार हिरवी असतात. तसेच नवीन पाने लालसर किंवा तांबूस रंगाची असतात. आंब्याला गोड आणि रसाळ फळे येतात.

आंब्याची झाडाची वैशिष्ट्ये : आंब्याची पाने लांब, टोकदार आणि चमकदार हिरवी असतात. तसेच नवीन पाने लालसर किंवा तांबूस रंगाची असतात. आंब्याला गोड आणि रसाळ फळे येतात.

3 / 5
आर्थिक महत्त्व : महाराष्ट्रात आंबा महत्त्वाचे नगदी पीक आहे. आंब्याची मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय निर्यात होते. विशेषतः हापूस आंब्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळते

आर्थिक महत्त्व : महाराष्ट्रात आंबा महत्त्वाचे नगदी पीक आहे. आंब्याची मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय निर्यात होते. विशेषतः हापूस आंब्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळते

4 / 5
सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व : भारतीय संस्कृतीत आंब्याला पवित्र मानले जाते. सण-समारंभात आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. धार्मिक विधींमध्ये आंब्याची पाने वापरली जातात. विवाह व शुभकार्यांमध्ये आंब्याला शुभ प्रतीक मानले जाते

सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व : भारतीय संस्कृतीत आंब्याला पवित्र मानले जाते. सण-समारंभात आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. धार्मिक विधींमध्ये आंब्याची पाने वापरली जातात. विवाह व शुभकार्यांमध्ये आंब्याला शुभ प्रतीक मानले जाते

5 / 5
Follow Us
अमरावतीत पुन्हा भयंकर घडलं, अज्ञात मुलगा लेकीला वाईट नजरेने पाहतो म्हण
अमरावतीत पुन्हा भयंकर घडलं, अज्ञात मुलगा लेकीला वाईट नजरेने पाहतो म्हण.
मोठी बातमी! राजकारणात मोठ्या घडामोडी? ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट
मोठी बातमी! राजकारणात मोठ्या घडामोडी? ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट.
AAP फुटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल; ED कारवाईनंतर राजकीय भूकंप
AAP फुटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल; ED कारवाईनंतर राजकीय भूकंप.
मला अटक झाली तेव्हाही... आप खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांनी
मला अटक झाली तेव्हाही... आप खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांनी.
विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेच उमेदवार? मविआत चर्चा....
विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेच उमेदवार? मविआत चर्चा.....
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्...' बागेश्वर बाबा नेमकं..
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्...' बागेश्वर बाबा नेमकं...
तर आनंद दिघेंनी निरुपम यांच्या कानाखाली खेचली असती...शिंदे मात्र...
तर आनंद दिघेंनी निरुपम यांच्या कानाखाली खेचली असती...शिंदे मात्र....
मराठीच्या सक्तीवरून मनसे-शिंदे गटाची जुंपली, भैय्यांना हिसका
मराठीच्या सक्तीवरून मनसे-शिंदे गटाची जुंपली, भैय्यांना हिसका.
मराठी सक्तीवरून वाद पेटला; अविनाश जाधव-सदावर्ते आमने-सामने
मराठी सक्तीवरून वाद पेटला; अविनाश जाधव-सदावर्ते आमने-सामने.
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....