AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता? 99 टक्के लोकांना माहितीच नाही

Maharashtra State Tree : देशातील प्रत्येक राज्याने राज्य वृक्ष, राज्य प्राणी, राज्य फूल यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. आज आपण महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: Mar 10, 2026 | 9:26 PM
Share
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष : महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आंबा आहे. भारतात तसेच जगभरात आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात आंब्याचे सांस्कृतिक, आर्थिक आणि कृषी क्षेत्रात मोठे महत्त्व आहे.

महाराष्ट्राचा राज्य वृक्ष : महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आंबा आहे. भारतात तसेच जगभरात आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात आंब्याचे सांस्कृतिक, आर्थिक आणि कृषी क्षेत्रात मोठे महत्त्व आहे.

1 / 5
सदाहरित झाड : आंबा हे सदाहरित झाड आहे. याची उंची साधारण 10 ते 40 मीटरपर्यंत वाढू शकते आणि हे झाड शेकडो वर्षे जिवंत राहू शकते.

सदाहरित झाड : आंबा हे सदाहरित झाड आहे. याची उंची साधारण 10 ते 40 मीटरपर्यंत वाढू शकते आणि हे झाड शेकडो वर्षे जिवंत राहू शकते.

2 / 5
आंब्याची झाडाची वैशिष्ट्ये : आंब्याची पाने लांब, टोकदार आणि चमकदार हिरवी असतात. तसेच नवीन पाने लालसर किंवा तांबूस रंगाची असतात. आंब्याला गोड आणि रसाळ फळे येतात.

आंब्याची झाडाची वैशिष्ट्ये : आंब्याची पाने लांब, टोकदार आणि चमकदार हिरवी असतात. तसेच नवीन पाने लालसर किंवा तांबूस रंगाची असतात. आंब्याला गोड आणि रसाळ फळे येतात.

3 / 5
आर्थिक महत्त्व : महाराष्ट्रात आंबा महत्त्वाचे नगदी पीक आहे. आंब्याची मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय निर्यात होते. विशेषतः हापूस आंब्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळते

आर्थिक महत्त्व : महाराष्ट्रात आंबा महत्त्वाचे नगदी पीक आहे. आंब्याची मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय निर्यात होते. विशेषतः हापूस आंब्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळते

4 / 5
सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व : भारतीय संस्कृतीत आंब्याला पवित्र मानले जाते. सण-समारंभात आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. धार्मिक विधींमध्ये आंब्याची पाने वापरली जातात. विवाह व शुभकार्यांमध्ये आंब्याला शुभ प्रतीक मानले जाते

सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व : भारतीय संस्कृतीत आंब्याला पवित्र मानले जाते. सण-समारंभात आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. धार्मिक विधींमध्ये आंब्याची पाने वापरली जातात. विवाह व शुभकार्यांमध्ये आंब्याला शुभ प्रतीक मानले जाते

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.