AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: सर्वात जास्त किल्ले कोणत्या राज्यात आहेत? महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?

Forts: भारताला राजा महाराजांचा मोठा इतिहास आहे. भारताचा समृद्ध इतिहास जपणारे शेकडो किल्ले सध्या भारतात आहेत. आज आपण कोणत्या राज्यात सर्वात जास्त किल्ले आहेत ते जाणून घेणार आहोत.

| Updated on: Oct 14, 2025 | 6:52 PM
Share
भारताला राजा महाराजांचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे दर्शन आपल्याला देशाच्या कानाकोपऱ्यात पहायला मिळते. भारताचा समृद्ध इतिहास जपणारे शेकडो किल्ले सध्या भारतात आहेत.

भारताला राजा महाराजांचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे दर्शन आपल्याला देशाच्या कानाकोपऱ्यात पहायला मिळते. भारताचा समृद्ध इतिहास जपणारे शेकडो किल्ले सध्या भारतात आहेत.

1 / 5
राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सर्वात जास्त किल्ले आहेत. जे भारताच्या गौरवशाली इतिहासाची आणि भव्य संस्कृतीची साक्ष देत उभे आहेत. आज आपण कोणत्या राज्यात सर्वात जास्त किल्ले आहेत ते जाणून घेणार आहोत.

राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सर्वात जास्त किल्ले आहेत. जे भारताच्या गौरवशाली इतिहासाची आणि भव्य संस्कृतीची साक्ष देत उभे आहेत. आज आपण कोणत्या राज्यात सर्वात जास्त किल्ले आहेत ते जाणून घेणार आहोत.

2 / 5
आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त किल्ले आहेत. पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत. यातील बहुतेक किल्ले हे डोंगरावर असून ते दगडाने बांधलेले आहेत. यात वास्तुकलेची झलक पहायला मिळते.

आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त किल्ले आहेत. पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत. यातील बहुतेक किल्ले हे डोंगरावर असून ते दगडाने बांधलेले आहेत. यात वास्तुकलेची झलक पहायला मिळते.

3 / 5
राज्यातील जवळपास सर्वच किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित आहेत. या किल्ल्यांचे बांधकाम हे केवळ राहण्यासाठी नव्हे तर सुरक्षा आणि व्यापाराच्या दृष्टीने करण्यात आलेले आहे.

राज्यातील जवळपास सर्वच किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित आहेत. या किल्ल्यांचे बांधकाम हे केवळ राहण्यासाठी नव्हे तर सुरक्षा आणि व्यापाराच्या दृष्टीने करण्यात आलेले आहे.

4 / 5
रायगड, राजगड, सिंहगड, पुरंदर, प्रतापगड, सिंधुदुर्ग यासह अनेक किल्ल्यांना खास महत्त्व आहे. राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडून या किल्ल्यांची देशभाल  केली जाते.

रायगड, राजगड, सिंहगड, पुरंदर, प्रतापगड, सिंधुदुर्ग यासह अनेक किल्ल्यांना खास महत्त्व आहे. राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडून या किल्ल्यांची देशभाल केली जाते.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.