AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरी करण्याची शेवटची संधी, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

Government Job 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत, ही मोठी संधी आहे.

| Updated on: Apr 03, 2024 | 3:30 PM
Share
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. बंपर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी ही उमेदवारांकडे आहे. लगेचच करा अर्ज.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. बंपर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी ही उमेदवारांकडे आहे. लगेचच करा अर्ज.

1 / 5
विशेष म्हणजे 679 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. इच्छुकांनी लगेचच करावीत अर्ज.

विशेष म्हणजे 679 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. इच्छुकांनी लगेचच करावीत अर्ज.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची 5 एप्रिल 2024 ही शेवटी तारीख आहे. sso.rajasthan.gov.in. या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची 5 एप्रिल 2024 ही शेवटी तारीख आहे. sso.rajasthan.gov.in. या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

3 / 5
 21 ते 40 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट पदानुसार लागू करण्यात आलीये.

21 ते 40 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट पदानुसार लागू करण्यात आलीये.

4 / 5
या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी rsmssb.rajasthan.gov.in. साईटला भेट द्या. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल.

या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी rsmssb.rajasthan.gov.in. साईटला भेट द्या. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल.

5 / 5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल.
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत.
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!.
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं.
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य.
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल.
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य.
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल.
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! राऊतांचं मोठं विधान
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! राऊतांचं मोठं विधान.
आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला! राऊतांचा दावा
आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला! राऊतांचा दावा.