AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नववधू गृहप्रवेश करताना तांदळाचे माप का ओलांडते? कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

हिंदू विवाह परंपरेत नववधूचा गृहप्रवेश हा महत्त्वाचा विधी आहे. यात तांदळाचा कलश ओलांडणे हे केवळ एक धार्मिक कार्य नाही. नववधू लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते,

| Updated on: Dec 03, 2025 | 8:52 PM
Share
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. हिंदू धर्मात विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून अनेक अर्थपूर्ण परंपरांचा सोहळा असतो. हिंदू विवाह संस्कारांमध्ये गृहप्रवेश हा सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक क्षण असतो. या विधीदरम्यान नववधू तांदळाचा कलश ओलांडते आणि घरात प्रवेश करते.

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. हिंदू धर्मात विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून अनेक अर्थपूर्ण परंपरांचा सोहळा असतो. हिंदू विवाह संस्कारांमध्ये गृहप्रवेश हा सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक क्षण असतो. या विधीदरम्यान नववधू तांदळाचा कलश ओलांडते आणि घरात प्रवेश करते.

1 / 8
पण हा विधी नेमका का केला जातो, यामागे काय शास्त्र असते, असा प्रश्न अनेकांना पडतो. नववधूने तांदळाचा कलश ओलांडण्यामागे अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रतीकात्मक अर्थ दडलेले आहेत.

पण हा विधी नेमका का केला जातो, यामागे काय शास्त्र असते, असा प्रश्न अनेकांना पडतो. नववधूने तांदळाचा कलश ओलांडण्यामागे अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रतीकात्मक अर्थ दडलेले आहेत.

2 / 8
लग्नानंतर जेव्हा वधू पहिल्यांदा तिच्या सासरच्या घरी प्रवेश करते, तेव्हा प्रवेशद्वारावर तांदळाने भरलेला एक कलश (माप) ठेवला जातो. नववधू आपल्या उजव्या पायाने या कलशाला हलकासा धक्का देऊन तो कलश घरात ओतते. यानंतर ती घरात प्रवेश करते. या विधीमागे हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या श्रद्धा दडलेल्या असतात.

लग्नानंतर जेव्हा वधू पहिल्यांदा तिच्या सासरच्या घरी प्रवेश करते, तेव्हा प्रवेशद्वारावर तांदळाने भरलेला एक कलश (माप) ठेवला जातो. नववधू आपल्या उजव्या पायाने या कलशाला हलकासा धक्का देऊन तो कलश घरात ओतते. यानंतर ती घरात प्रवेश करते. या विधीमागे हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या श्रद्धा दडलेल्या असतात.

3 / 8
हिंदू संस्कृतीत नववधूला सासरच्या घरी देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. ज्याप्रमाणे देवी लक्ष्मी घरात धन-धान्य आणि ऐश्वर्य घेऊन येते, त्याचप्रमाणे वधूच्या शुभ पावलांमुळे सासरच्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराट यावी, यासाठी हा विधी केला जातो.

हिंदू संस्कृतीत नववधूला सासरच्या घरी देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. ज्याप्रमाणे देवी लक्ष्मी घरात धन-धान्य आणि ऐश्वर्य घेऊन येते, त्याचप्रमाणे वधूच्या शुभ पावलांमुळे सासरच्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराट यावी, यासाठी हा विधी केला जातो.

4 / 8
तांदूळ हे अन्न, संपत्ती आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. वधू तांदळाचा कलश घरात ओतते, याचा अर्थ असा लावला जातो की तिच्या आगमनाने हे घर कधीही अन्न, संपत्ती आणि आनंदापासून वंचित राहणार नाही.

तांदूळ हे अन्न, संपत्ती आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. वधू तांदळाचा कलश घरात ओतते, याचा अर्थ असा लावला जातो की तिच्या आगमनाने हे घर कधीही अन्न, संपत्ती आणि आनंदापासून वंचित राहणार नाही.

5 / 8
हा विधी म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर नववधूला घराची गृहलक्ष्मी म्हणून सन्मानित करण्याचा एक मार्ग असतो. ती आता केवळ एक नवीन सदस्य नाही, तर समृद्धी आणि शुभतेचा स्रोत बनली आहे असे यातून दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो.

हा विधी म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर नववधूला घराची गृहलक्ष्मी म्हणून सन्मानित करण्याचा एक मार्ग असतो. ती आता केवळ एक नवीन सदस्य नाही, तर समृद्धी आणि शुभतेचा स्रोत बनली आहे असे यातून दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो.

6 / 8
यामुळेच हिंदू विवाह संस्कृतीत गृहप्रवेशाच्या वेळी नववधूने तांदळाचे माप ओलांडणे हे केवळ एक धार्मिक कार्य नसून नवीन वधूच्या आगमनाने घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जा आणि संपूर्णतेचे एक सुंदर आणि शुभ प्रतीक मानले जाते.

यामुळेच हिंदू विवाह संस्कृतीत गृहप्रवेशाच्या वेळी नववधूने तांदळाचे माप ओलांडणे हे केवळ एक धार्मिक कार्य नसून नवीन वधूच्या आगमनाने घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जा आणि संपूर्णतेचे एक सुंदर आणि शुभ प्रतीक मानले जाते.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.