AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीच्या आधी ‘या’ वस्तू घराबाहेर काढा; आर्थिक समस्यांपासून मिळू शकेल मुक्ती

होळी या शुभ सणाच्या आधी घरातून काही गोष्टी बाहेर काढल्यास आर्थिक तंगीतून मुक्ती होऊ शकते, असं म्हणतात. घरातील अशुभ गोष्टींना होलाष्टकच्या दिवशीच घराबाहेर काढल्या पाहिजेत, असं सांगितलं जातं.

| Updated on: Mar 16, 2024 | 4:07 PM
Share
हिंदू पंचांगानुसार, होळीचा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा होळी येत्या 25 मार्च रोजी सोमवारी साजरी केली जाईल आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 मार्च रोजी रविवारी रंगपंचमी खेळली जाईल. होळी या शुभ सणाच्या आधी घरातून काही गोष्टी बाहेर काढल्यास आर्थिक तंगीतून मुक्ती होऊ शकते, असं म्हणतात. घरातील अशुभ गोष्टींना होलाष्टकच्या दिवशीच घराबाहेर काढल्या पाहिजेत, असं सांगितलं जातं. या अशुभ गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊयात..

हिंदू पंचांगानुसार, होळीचा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा होळी येत्या 25 मार्च रोजी सोमवारी साजरी केली जाईल आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 मार्च रोजी रविवारी रंगपंचमी खेळली जाईल. होळी या शुभ सणाच्या आधी घरातून काही गोष्टी बाहेर काढल्यास आर्थिक तंगीतून मुक्ती होऊ शकते, असं म्हणतात. घरातील अशुभ गोष्टींना होलाष्टकच्या दिवशीच घराबाहेर काढल्या पाहिजेत, असं सांगितलं जातं. या अशुभ गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊयात..

1 / 5
घरात तुटलेल्या-फुटलेल्या किंवा खंडित मूर्त्या ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरातील मंदिरात कोणतीही खंडित प्रतिमा असेल तर त्वरित ती घराबाहेर काढा. तुटलेल्या-फुटलेल्या आणि खंडित मुर्त्यांमुळे घरात नकारात्मकता पसरते, असं मानलं जातं.

घरात तुटलेल्या-फुटलेल्या किंवा खंडित मूर्त्या ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरातील मंदिरात कोणतीही खंडित प्रतिमा असेल तर त्वरित ती घराबाहेर काढा. तुटलेल्या-फुटलेल्या आणि खंडित मुर्त्यांमुळे घरात नकारात्मकता पसरते, असं मानलं जातं.

2 / 5
घरात बिघडलेलं घड्याळ ठेवणंही अशुभ मानलं जातं. बंद पडलेलं, बिघडलेलं घड्याळ म्हणजे वाईट वेळाचा संकेत मानला जातो. म्हणूनच बंद पडलेलं घड्याळ दुरुस्त करून घ्यावं किंवा दुरुस्त करण्यासारखं नसेल तर ते टाकून द्यावं.

घरात बिघडलेलं घड्याळ ठेवणंही अशुभ मानलं जातं. बंद पडलेलं, बिघडलेलं घड्याळ म्हणजे वाईट वेळाचा संकेत मानला जातो. म्हणूनच बंद पडलेलं घड्याळ दुरुस्त करून घ्यावं किंवा दुरुस्त करण्यासारखं नसेल तर ते टाकून द्यावं.

3 / 5
फाटलेले शूज किंवा चप्पल यांमुळेही घरात नकारात्मकता आणि दुर्भाग्य येते असं म्हटलं जातं. यामुळे धनाचीही कमतरता निर्माण होते, असं मानलं जातं. त्यामुळे खराब झालेले किंवा फाटलेले चप्पल, शूज काढून टाकावेत.

फाटलेले शूज किंवा चप्पल यांमुळेही घरात नकारात्मकता आणि दुर्भाग्य येते असं म्हटलं जातं. यामुळे धनाचीही कमतरता निर्माण होते, असं मानलं जातं. त्यामुळे खराब झालेले किंवा फाटलेले चप्पल, शूज काढून टाकावेत.

4 / 5
घरात तुटलेला आरसा किंवा तुटलेल्या काचेची कोणतीही वस्तू ठेवणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे होळीच्या आधी अशा गोष्टी घराबाहेर काढणं योग्य असतं.

घरात तुटलेला आरसा किंवा तुटलेल्या काचेची कोणतीही वस्तू ठेवणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे होळीच्या आधी अशा गोष्टी घराबाहेर काढणं योग्य असतं.

5 / 5
Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.