AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनिल शेट्टीसोबत दिसणारी ही अभिनेत्री कोण? जिने 4 वर्षे मोठ्या आजाराशी दिली झुंज, इंडस्ट्रीपासून आहे दूर

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीसोबत दिसणारी ही अभिनेत्री 48 व्या वर्षी दिसते अशी की फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

| Updated on: Feb 12, 2026 | 4:09 PM
Share
90 च्या दशकात बॉलिवूड आणि पॉप म्युझिकच्या दुनियेत चमकणारी ही गायिका आणि अभिनेत्री केवळ चित्रपटांपुरती मर्यादित नव्हती. आपल्या वेगळ्या आवाजामुळे, व्यक्तिमत्त्वामुळे आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे तिने संपूर्ण पिढीवर आपली छाप सोडली.

90 च्या दशकात बॉलिवूड आणि पॉप म्युझिकच्या दुनियेत चमकणारी ही गायिका आणि अभिनेत्री केवळ चित्रपटांपुरती मर्यादित नव्हती. आपल्या वेगळ्या आवाजामुळे, व्यक्तिमत्त्वामुळे आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे तिने संपूर्ण पिढीवर आपली छाप सोडली.

1 / 7
‘एक दो तीन’ या लोकप्रिय म्युझिक शोमधून तिने घराघरात ओळख मिळवली तर ‘दुनिया’, ‘प्यार का राग’, ‘सच का साथ’ यांसारख्या हिट अल्बम्समुळे ती एक पॉप आयकॉन म्हणून नावारूपाला आली.

‘एक दो तीन’ या लोकप्रिय म्युझिक शोमधून तिने घराघरात ओळख मिळवली तर ‘दुनिया’, ‘प्यार का राग’, ‘सच का साथ’ यांसारख्या हिट अल्बम्समुळे ती एक पॉप आयकॉन म्हणून नावारूपाला आली.

2 / 7
ही अभिनेत्री म्हणजे रागेश्वरी लोम्बा. करिअर उत्तम दिशेने वाटचाल करत असतानाच नशिबाने तिच्यावर मोठा आघात केला. एका म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगदरम्यान तिला मलेरिया झाला. त्यानंतर तिची तब्येत झपाट्याने खालावली आणि अल्बम रिलीज झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात तिला बेल्स पाल्सी या गंभीर आजाराचे निदान झाले.

ही अभिनेत्री म्हणजे रागेश्वरी लोम्बा. करिअर उत्तम दिशेने वाटचाल करत असतानाच नशिबाने तिच्यावर मोठा आघात केला. एका म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगदरम्यान तिला मलेरिया झाला. त्यानंतर तिची तब्येत झपाट्याने खालावली आणि अल्बम रिलीज झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात तिला बेल्स पाल्सी या गंभीर आजाराचे निदान झाले.

3 / 7
वयाच्या केवळ 25 व्या वर्षी रागेश्वरीला बेल्स पाल्सी झाला. या आजारामुळे तिच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला अर्धांगवायू झाला होता. तिला नीट बोलता येत नव्हतं. या आजाराने तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. ग्लॅमर आणि यशाच्या शिखरावर असलेलं करिअर अचानक थांबलं आणि तिला इंडस्ट्रीपासून दूर व्हावं लागलं.

वयाच्या केवळ 25 व्या वर्षी रागेश्वरीला बेल्स पाल्सी झाला. या आजारामुळे तिच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला अर्धांगवायू झाला होता. तिला नीट बोलता येत नव्हतं. या आजाराने तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. ग्लॅमर आणि यशाच्या शिखरावर असलेलं करिअर अचानक थांबलं आणि तिला इंडस्ट्रीपासून दूर व्हावं लागलं.

4 / 7
या आजारपणामुळे रागेश्वरी तब्बल चार वर्षे अंथरुणाला खिळून होती. मात्र, या कठीण काळात तिने हार मानली नाही. फिजिओथेरपीसोबतच तिने योगाकडे वाटचाल केली. हाच योग तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार ठरला.

या आजारपणामुळे रागेश्वरी तब्बल चार वर्षे अंथरुणाला खिळून होती. मात्र, या कठीण काळात तिने हार मानली नाही. फिजिओथेरपीसोबतच तिने योगाकडे वाटचाल केली. हाच योग तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार ठरला.

5 / 7
आज रागेश्वरी स्वतःच्या अनुभवांतून अनेकांना मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करत आहे.

आज रागेश्वरी स्वतःच्या अनुभवांतून अनेकांना मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करत आहे.

6 / 7
ती आज एका 10 वर्षांच्या मुलीची आई आहे आणि पूर्णपणे वेगळ्या, समाधानी आयुष्याचा आनंद घेत आहे.

ती आज एका 10 वर्षांच्या मुलीची आई आहे आणि पूर्णपणे वेगळ्या, समाधानी आयुष्याचा आनंद घेत आहे.

7 / 7
Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.