AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयडीबीआय बँकेमध्ये 500 पदांसाठी भरती, पदवीधरांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

IDBI Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. आता या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत, ही मोठी संधी आहे.

| Updated on: Feb 25, 2024 | 11:50 AM
Share
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट 500 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट 500 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे.

1 / 5
आयडीबीआय बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून तब्बल ज्यूनियर असिस्टेंट मॅनेजर 500 पदे ही भरली जाणार आहेत.

आयडीबीआय बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून तब्बल ज्यूनियर असिस्टेंट मॅनेजर 500 पदे ही भरली जाणार आहेत.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. idbibank.in. या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज हा करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. idbibank.in. या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज हा करावा लागणार आहे.

3 / 5
मान्यता प्राप्त विद्यापाठातून पदवी घेतलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही खरोखरच मोठी संधी नक्कीच आहे.

मान्यता प्राप्त विद्यापाठातून पदवी घेतलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही खरोखरच मोठी संधी नक्कीच आहे.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.