इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना पाकिस्तानने गमावला तर विराट कोहलीचं नुकसान! असं आहे कनेक्शन
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. आधीच तीन सामन्यांची कसोटी मालिका पाकिस्तानच्या हातून गेली आहे. आता क्लिन स्विप देण्याची तयारी आहे. पण हा सामना विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्याचं कारणही तसंच आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
