AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत आणि इराणमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो?

India Iran Trade : इराण आणि इस्रायलमध्ये खतरनाक युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणी लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर मध्य पूर्वेतील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. याचा व्यापारावरही परिणाम होणार आहे. आज आपण भारत आणि इराण यांच्यात कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो ते जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 28, 2026 | 11:09 PM
Share
भारत आणि इराणमध्ये शतकानुशतके जुने व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध आहेत. इराण त्याच्या अनेक आवश्यक गरजांसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतावर अवलंबून आहे.

भारत आणि इराणमध्ये शतकानुशतके जुने व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध आहेत. इराण त्याच्या अनेक आवश्यक गरजांसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतावर अवलंबून आहे.

1 / 5
भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इराण भारताला कच्चे तेल पुरवतो. भारत दरवर्षी इराणकडून लाखो लिटर तेल खरेदी करतो. मात्र युद्धामुळे या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इराण भारताला कच्चे तेल पुरवतो. भारत दरवर्षी इराणकडून लाखो लिटर तेल खरेदी करतो. मात्र युद्धामुळे या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

2 / 5
तसेच भारत इराणला औषधे, तांदूळ, गहू, साखर आणि कापूस यांची निर्यात करतो. तसेच इराण बासमती तांदळाचा प्रमुख खरेदीदार आहे.

तसेच भारत इराणला औषधे, तांदूळ, गहू, साखर आणि कापूस यांची निर्यात करतो. तसेच इराण बासमती तांदळाचा प्रमुख खरेदीदार आहे.

3 / 5
याशिवाय, चहा, साखर, औषधे, ऑटो पार्ट्स आणि काही अभियांत्रिकी साहित्य देखील भारतातून इराणला निर्यात केले जाते. हा व्यापार दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर आहे.

याशिवाय, चहा, साखर, औषधे, ऑटो पार्ट्स आणि काही अभियांत्रिकी साहित्य देखील भारतातून इराणला निर्यात केले जाते. हा व्यापार दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर आहे.

4 / 5
भारत इराणमधून पिस्ता आणि खजूर, काही रसायने, पेट्रोकेमिकल उत्पादने आणि काचेच्या वस्तू आयात करतो. 1947 च्या फाळणीपूर्वी भारत आणि इराण भौगोलिकदृष्ट्या जवळ होते. मात्र पाकिस्तानच्या निर्मितीमुळे थेट जमीनी संबंध तुटले, मात्र तरीही दोन्ही देशांमधील व्यापार नियमितपणे सुरू आहे.

भारत इराणमधून पिस्ता आणि खजूर, काही रसायने, पेट्रोकेमिकल उत्पादने आणि काचेच्या वस्तू आयात करतो. 1947 च्या फाळणीपूर्वी भारत आणि इराण भौगोलिकदृष्ट्या जवळ होते. मात्र पाकिस्तानच्या निर्मितीमुळे थेट जमीनी संबंध तुटले, मात्र तरीही दोन्ही देशांमधील व्यापार नियमितपणे सुरू आहे.

5 / 5
Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा