AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतातील अशी नदी जिचे अर्धे पाणी गोड आणि अर्धे खारट, नेमकं कारण काय?

Unique River : भारतात शेकडो नद्या आहेत, मात्र यातील काही नद्या एकदम अनोख्या आहेत. भारतात एक अशी नदी आहे जिचे अर्धे पाणी खारट आणि अर्धे पाणी गोड असते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 23, 2026 | 10:51 PM
Share
नदीचे नाव आणि अर्थ: या नदीचे नाव लूनी नदी असे आहे. हे नाव संस्कृत शब्द 'लवणवारी' वरून आले आहे, ज्याचा अर्थ 'खाऱ्या पाण्याची नदी' असा होतो. ही भारतातील एकमेव जादुई नदी आहे.

नदीचे नाव आणि अर्थ: या नदीचे नाव लूनी नदी असे आहे. हे नाव संस्कृत शब्द 'लवणवारी' वरून आले आहे, ज्याचा अर्थ 'खाऱ्या पाण्याची नदी' असा होतो. ही भारतातील एकमेव जादुई नदी आहे.

1 / 5
अर्धे पाणी गोड, अर्धे खारे: या नदीचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे तिचे अर्धे पाणी गोड आहे आणि अर्धे खारे (खारट). एकाच नदीत असे दोन प्रकारचे पाणी असणे हे निसर्गाचे एक मोठे रहस्य मानले जाते.

अर्धे पाणी गोड, अर्धे खारे: या नदीचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे तिचे अर्धे पाणी गोड आहे आणि अर्धे खारे (खारट). एकाच नदीत असे दोन प्रकारचे पाणी असणे हे निसर्गाचे एक मोठे रहस्य मानले जाते.

2 / 5
उगम : लूनी नदी राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील 'नाग' टेकड्यांमधून (अरवली पर्वतरांगा) उगम पावते. उगमस्थानापासून बाडमेर जिल्ह्यातील 'बालोतरा' या ठिकाणापर्यंत या नदीचे पाणी गोड असते. मात्र, बालोतराच्या पुढे गेल्यावर वाळवंटी भागातील मातीमधील क्षार आणि मीठ या पाण्यात मिसळते, ज्यामुळे ते खारट होते.

उगम : लूनी नदी राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील 'नाग' टेकड्यांमधून (अरवली पर्वतरांगा) उगम पावते. उगमस्थानापासून बाडमेर जिल्ह्यातील 'बालोतरा' या ठिकाणापर्यंत या नदीचे पाणी गोड असते. मात्र, बालोतराच्या पुढे गेल्यावर वाळवंटी भागातील मातीमधील क्षार आणि मीठ या पाण्यात मिसळते, ज्यामुळे ते खारट होते.

3 / 5
नदीचा प्रवाह: ही नदी राजस्थानमधील अजमेर, नागौर, पाली, जोधपूर, बाडमेर आणि जालोर या जिल्ह्यांतून सुमारे 495 किलोमीटरचा प्रवास करते.

नदीचा प्रवाह: ही नदी राजस्थानमधील अजमेर, नागौर, पाली, जोधपूर, बाडमेर आणि जालोर या जिल्ह्यांतून सुमारे 495 किलोमीटरचा प्रवास करते.

4 / 5
नदीचा शेवट: इतर नद्यांप्रमाणे ही नदी समुद्राला मिळत नाही. राजस्थानमधून वाहत जाऊन ती गुजरातमध्ये प्रवेश करते आणि कच्छच्या रणामधील दलदलीच्या भागात लुप्त होते.

नदीचा शेवट: इतर नद्यांप्रमाणे ही नदी समुद्राला मिळत नाही. राजस्थानमधून वाहत जाऊन ती गुजरातमध्ये प्रवेश करते आणि कच्छच्या रणामधील दलदलीच्या भागात लुप्त होते.

5 / 5
Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष