घड्याळाच्या काट्यावर पळणारे मुंबईकर 13 तास एकाच जागी, विमानतळावर काय घडलं ?
मंगळूर-मुंबई इंडिगो विमान अचानक रद्द झाल्याने मुंबईचे शेकडो प्रवासी तब्बल 13 तास विमानतळावर अडकले. पर्यायी व्यवस्था व माहितीअभावी प्रवाशांचा संताप अनावर झाला. कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली आणि प्रवाशांनी तातडीने नुकसानभरपाईची मागणी केली. या प्रकारामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण होते, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
