घड्याळाच्या काट्यावर पळणारे मुंबईकर 13 तास एकाच जागी, विमानतळावर काय घडलं ?
मंगळूर-मुंबई इंडिगो विमान अचानक रद्द झाल्याने मुंबईचे शेकडो प्रवासी तब्बल 13 तास विमानतळावर अडकले. पर्यायी व्यवस्था व माहितीअभावी प्रवाशांचा संताप अनावर झाला. कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली आणि प्रवाशांनी तातडीने नुकसानभरपाईची मागणी केली. या प्रकारामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण होते, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
चांगली झोप येण्यासाठी या 5 टीप्स आजमावून पाहा
थंडीत तिळाच्या सेवनाचे फायदे काय ? जाणून घ्या...
कॅप्टन केएल राहुल याचा रोहितला मोठा झटका, नक्की काय?
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कोणत्या पदार्थांमुळे वाढते?
तुमच्या घरात लहान मुल असेल तर, त्याला खारीक नक्की द्या, कारण...
बॉसी लूकमध्ये करीना कपूर हिच्या दिलखेच अदा, पाहून चाहते घायाळ
