AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घड्याळाच्या काट्यावर पळणारे मुंबईकर 13 तास एकाच जागी, विमानतळावर काय घडलं ?

मंगळूर-मुंबई इंडिगो विमान अचानक रद्द झाल्याने मुंबईचे शेकडो प्रवासी तब्बल 13 तास विमानतळावर अडकले. पर्यायी व्यवस्था व माहितीअभावी प्रवाशांचा संताप अनावर झाला. कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली आणि प्रवाशांनी तातडीने नुकसानभरपाईची मागणी केली. या प्रकारामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण होते, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

| Updated on: Dec 03, 2025 | 3:02 PM
Share
मुंबईकरांच्या नशीब हे घड्याळ्याच्या काट्याशी बांधलेलं आहे, असं पु. ल. देशपांडे एकदा म्हणाले होते. सतत घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे मुंबईकर चक्क एकाच जागी, तब्बल 13 तास अडकून पडल्याचे मोठा गोंधळ झाला.

मुंबईकरांच्या नशीब हे घड्याळ्याच्या काट्याशी बांधलेलं आहे, असं पु. ल. देशपांडे एकदा म्हणाले होते. सतत घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे मुंबईकर चक्क एकाच जागी, तब्बल 13 तास अडकून पडल्याचे मोठा गोंधळ झाला.

1 / 6
मँगलोर विमानतळावर काल रात्री पासून मुंबईकर नागरिक अडकून पडले होते.इंडिगो विमान कंपनीचं मँगलोर-मुंबई विमान अचानक रद्द केल्यामुळे प्रवाशांकडून मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक तास वाट पहावी लागल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.

मँगलोर विमानतळावर काल रात्री पासून मुंबईकर नागरिक अडकून पडले होते.इंडिगो विमान कंपनीचं मँगलोर-मुंबई विमान अचानक रद्द केल्यामुळे प्रवाशांकडून मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक तास वाट पहावी लागल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.

2 / 6
काही ऑपरेशनल कारणांमुळे फ्लाइट 6E-5150 रद्द झाली. ही फ्लाईट काल, म्हणजे मगंळवारी 2 डिसेंबर रोजी रात्री 9.25 ची होती, पण ती रद्द झाल्याने सर्व प्रवासी तिथेच रखडले. उड्डाण रद्द करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे . इंडिगोकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

काही ऑपरेशनल कारणांमुळे फ्लाइट 6E-5150 रद्द झाली. ही फ्लाईट काल, म्हणजे मगंळवारी 2 डिसेंबर रोजी रात्री 9.25 ची होती, पण ती रद्द झाल्याने सर्व प्रवासी तिथेच रखडले. उड्डाण रद्द करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे . इंडिगोकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

3 / 6
याचा परिणाम म्हणून संपूर्ण विमानतळावर गोंधळाचं वातावरण होतं. वाट पहावी लागल्यामुळे वैतागलेल्या , संतपालेल्या प्रवाशांची विमानतळावरच इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी बाचाबाची देखील झाली. तब्बल 13 तास हे प्रवासी मंगलोर विमानतळावरच रखडले होते.

याचा परिणाम म्हणून संपूर्ण विमानतळावर गोंधळाचं वातावरण होतं. वाट पहावी लागल्यामुळे वैतागलेल्या , संतपालेल्या प्रवाशांची विमानतळावरच इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी बाचाबाची देखील झाली. तब्बल 13 तास हे प्रवासी मंगलोर विमानतळावरच रखडले होते.

4 / 6
पर्यायी व्यवस्था झाली नाही,अपडेट्स मिळत नव्हते यामुळे प्रवाशांचा संताप अजूनच वाढला. याची तत्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली.

पर्यायी व्यवस्था झाली नाही,अपडेट्स मिळत नव्हते यामुळे प्रवाशांचा संताप अजूनच वाढला. याची तत्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली.

5 / 6
संबंधित विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी, क्रूने प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण पर्यायी व्यवस्था न झाल्याने तसेच अडकून पडल्याने पुढली काम रखडल्याने प्रवासी वैतागले होते, त्यांच्या संतापाच्या लाटांचा सर्वांना सामना करावा लागला.

संबंधित विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी, क्रूने प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण पर्यायी व्यवस्था न झाल्याने तसेच अडकून पडल्याने पुढली काम रखडल्याने प्रवासी वैतागले होते, त्यांच्या संतापाच्या लाटांचा सर्वांना सामना करावा लागला.

6 / 6
Follow Us
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना