IPL 2025: पराभवानंतर पूर्णपणे खचला हार्दिक पांड्या; बुमराहने केलं सांत्वन
आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 'आयपीएल'च्या क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध सहा बाद 203 अशी धावसंख्या उभारली होती. पंजाब किंग्जने या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्यानंतर MI चा कर्णधार हार्दिक पांड्या अत्यंत निराश झाला होता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
कॅप्टन सूर्याची जबरदस्त ओपनिंग, यूएसए विरुद्ध इतके विक्रम
टी 20i वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्सचा विक्रम कुणाच्या नावावर?
रोहित-विराटने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत किती सामने खेळलेत?
टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, टीम इंडिया कितव्या स्थानी?
भारतासाठी टी 20i मध्ये पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत शतक करणारे फलंदाज, टीम इंडियाचा कोण?
