AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाळीसगाव शहरात काढण्यात आली 760 फूट लांब तिरंगा रॅली

चाळीसगाव शहरात काढण्यात आली 760 फूट लांब तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. रॅली इतकी मोठी होती, की ती लोकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली

| Updated on: Aug 15, 2023 | 2:38 PM
Share
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त 760 फूट लांब तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी यावेळी ढोल ताशांच्या गजरात 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त 760 फूट लांब तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी यावेळी ढोल ताशांच्या गजरात 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

1 / 5
तिरंगा रॅलीला भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पोलीस कवायत मैदान येथे शासकीय ध्वजारोहण देखील पार पडला.

तिरंगा रॅलीला भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पोलीस कवायत मैदान येथे शासकीय ध्वजारोहण देखील पार पडला.

2 / 5
आजच्या मिरवणुकीने अनेकांचं लक्ष खेचलं आहे, त्याचबरोबर आज झालेल्या मिरवणुकीची सगळीकडं चर्चा देखील आहे.

आजच्या मिरवणुकीने अनेकांचं लक्ष खेचलं आहे, त्याचबरोबर आज झालेल्या मिरवणुकीची सगळीकडं चर्चा देखील आहे.

3 / 5
अनेकांनी या मिरवणुकीचं शुटिंग केलं आहे, तसेच अनेकांनी फोटो शूट देखील केले आहे. काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल सुध्दा झाले आहेत. मिरवणूक ज्यावेळी निघाली होती, त्यावेळी अनेक नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

अनेकांनी या मिरवणुकीचं शुटिंग केलं आहे, तसेच अनेकांनी फोटो शूट देखील केले आहे. काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल सुध्दा झाले आहेत. मिरवणूक ज्यावेळी निघाली होती, त्यावेळी अनेक नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

4 / 5
महाराष्ट्रात आज सगळीकडं स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा झाला आहे. आज देशात सगळीकडं पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आज सगळीकडं स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा झाला आहे. आज देशात सगळीकडं पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.