AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jharkhand : झारखंडमध्ये तीन दिवसानंतर बचावकार्य सुरू, दुपारपर्यंत रोपवेत अडकलेल्या लोकांची सुटका होईल

झारखंडमधील देवघर येथे 10 एप्रिल रोजी रोपवे अपघात झाला होता. तिथे अजूनही बचाव कार्य सुरू आहे. बचाव पथकाचे प्रभारी अश्वनी नय्यर म्हणतात, "दुपारपर्यंत आम्ही नागरिकांसह सर्वांना प्राधान्याने बाहेर काढू

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 12, 2022 | 10:28 AM
Share
झारखंडमधील देवघर येथे 10 एप्रिल रोजी रोपवे अपघात झाला होता. तिथे अजूनही बचाव कार्य सुरू आहे. बचाव पथकाचे प्रभारी अश्वनी नय्यर म्हणतात, "दुपारपर्यंत आम्ही नागरिकांसह सर्वांना प्राधान्याने बाहेर काढू.

झारखंडमधील देवघर येथे 10 एप्रिल रोजी रोपवे अपघात झाला होता. तिथे अजूनही बचाव कार्य सुरू आहे. बचाव पथकाचे प्रभारी अश्वनी नय्यर म्हणतात, "दुपारपर्यंत आम्ही नागरिकांसह सर्वांना प्राधान्याने बाहेर काढू.

1 / 5
लोक रोपवेमध्ये अडकली आहेत त्याला आज तीन दिवस पुर्ण झाले आहेत. लोकांना रोपवेमध्ये अन्न पुरवण्यात आलं आहे.

लोक रोपवेमध्ये अडकली आहेत त्याला आज तीन दिवस पुर्ण झाले आहेत. लोकांना रोपवेमध्ये अन्न पुरवण्यात आलं आहे.

2 / 5
दोन रोपवेमध्ये टक्कर झाल्याने हा अपघात झाला आहे. अनेकांचा मृ्त्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. परंतु सरकारकडून तशी कोणतीही घोषणा केलेली नाही. जखमींना तिथल्या जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन रोपवेमध्ये टक्कर झाल्याने हा अपघात झाला आहे. अनेकांचा मृ्त्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. परंतु सरकारकडून तशी कोणतीही घोषणा केलेली नाही. जखमींना तिथल्या जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

3 / 5
एनडीआरएफचे तीन दिवसांपासून बचावकार्य करीत आहे. त्यांना दोन दिवस तिथं अनेक अडचणी आल्याने विलंब झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

एनडीआरएफचे तीन दिवसांपासून बचावकार्य करीत आहे. त्यांना दोन दिवस तिथं अनेक अडचणी आल्याने विलंब झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

4 / 5
या दुर्घटनेमुळे अनेकांनी चिंता वाटत आहे. कारण तीन दिवस झाले लोक रोपवेमध्ये अडकून आहेत. अनेकांना तिथून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

या दुर्घटनेमुळे अनेकांनी चिंता वाटत आहे. कारण तीन दिवस झाले लोक रोपवेमध्ये अडकून आहेत. अनेकांना तिथून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

5 / 5
Follow Us
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं