AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jharkhand : झारखंडमध्ये तीन दिवसानंतर बचावकार्य सुरू, दुपारपर्यंत रोपवेत अडकलेल्या लोकांची सुटका होईल

झारखंडमधील देवघर येथे 10 एप्रिल रोजी रोपवे अपघात झाला होता. तिथे अजूनही बचाव कार्य सुरू आहे. बचाव पथकाचे प्रभारी अश्वनी नय्यर म्हणतात, "दुपारपर्यंत आम्ही नागरिकांसह सर्वांना प्राधान्याने बाहेर काढू

| Updated on: Apr 12, 2022 | 10:28 AM
Share
झारखंडमधील देवघर येथे 10 एप्रिल रोजी रोपवे अपघात झाला होता. तिथे अजूनही बचाव कार्य सुरू आहे. बचाव पथकाचे प्रभारी अश्वनी नय्यर म्हणतात, "दुपारपर्यंत आम्ही नागरिकांसह सर्वांना प्राधान्याने बाहेर काढू.

झारखंडमधील देवघर येथे 10 एप्रिल रोजी रोपवे अपघात झाला होता. तिथे अजूनही बचाव कार्य सुरू आहे. बचाव पथकाचे प्रभारी अश्वनी नय्यर म्हणतात, "दुपारपर्यंत आम्ही नागरिकांसह सर्वांना प्राधान्याने बाहेर काढू.

1 / 5
लोक रोपवेमध्ये अडकली आहेत त्याला आज तीन दिवस पुर्ण झाले आहेत. लोकांना रोपवेमध्ये अन्न पुरवण्यात आलं आहे.

लोक रोपवेमध्ये अडकली आहेत त्याला आज तीन दिवस पुर्ण झाले आहेत. लोकांना रोपवेमध्ये अन्न पुरवण्यात आलं आहे.

2 / 5
दोन रोपवेमध्ये टक्कर झाल्याने हा अपघात झाला आहे. अनेकांचा मृ्त्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. परंतु सरकारकडून तशी कोणतीही घोषणा केलेली नाही. जखमींना तिथल्या जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन रोपवेमध्ये टक्कर झाल्याने हा अपघात झाला आहे. अनेकांचा मृ्त्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. परंतु सरकारकडून तशी कोणतीही घोषणा केलेली नाही. जखमींना तिथल्या जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

3 / 5
एनडीआरएफचे तीन दिवसांपासून बचावकार्य करीत आहे. त्यांना दोन दिवस तिथं अनेक अडचणी आल्याने विलंब झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

एनडीआरएफचे तीन दिवसांपासून बचावकार्य करीत आहे. त्यांना दोन दिवस तिथं अनेक अडचणी आल्याने विलंब झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

4 / 5
या दुर्घटनेमुळे अनेकांनी चिंता वाटत आहे. कारण तीन दिवस झाले लोक रोपवेमध्ये अडकून आहेत. अनेकांना तिथून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

या दुर्घटनेमुळे अनेकांनी चिंता वाटत आहे. कारण तीन दिवस झाले लोक रोपवेमध्ये अडकून आहेत. अनेकांना तिथून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.