AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shower Routine : आठवड्याभरात किती वेळा करावी अंघोळ ? तज्ज्ञ काय सांगतात ?

त्वचारोग तज्ञांच्या सांगण्यानुसार, अनेक वेळा अंघोळ केल्याने त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पण स्वच्छता राखण्यासाठी देखील आंघोळ आवश्यक आहे. त्यामुळे खरंच किती वेळा आंघोळ करणे योग्य ठरते, ते जाणून घेऊया.

| Updated on: Jul 26, 2023 | 4:39 PM
Share
चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छतेची नीट काळजी घेणेही खूप गरजेचे आहे. दिवसातून किती वेळा आंघोळ केली पाहिजे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ?   दररोज आंघोळ करावी यावर सर्वांचेच एकमत असते पण अनेक त्वचारोग तज्ञांच्या मते, आठवड्यातून 2 ते 3 वेळा आंघोळ करणे देखील पुरेसे आहे. ते कसे हे जाणून घेऊया.

चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छतेची नीट काळजी घेणेही खूप गरजेचे आहे. दिवसातून किती वेळा आंघोळ केली पाहिजे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? दररोज आंघोळ करावी यावर सर्वांचेच एकमत असते पण अनेक त्वचारोग तज्ञांच्या मते, आठवड्यातून 2 ते 3 वेळा आंघोळ करणे देखील पुरेसे आहे. ते कसे हे जाणून घेऊया.

1 / 5
स्वच्छता राखण्यासाठी, नियमित आंघोळ करणे फार महत्वाचे आहे. पण, काही दिवस अंघोळ न करणे हे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, जास्त आंघोळ केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचेला खाज सुटणे, त्वचा कोरडी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

स्वच्छता राखण्यासाठी, नियमित आंघोळ करणे फार महत्वाचे आहे. पण, काही दिवस अंघोळ न करणे हे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, जास्त आंघोळ केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचेला खाज सुटणे, त्वचा कोरडी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

2 / 5
 त्यामुळे केवळ आपली त्वचाच नाही तर आपले केसही कोरडे, दुभंगलेले आणि निर्जीव होऊ शकतात. तुम्ही किती वेळ आंघोळ करता यावरही ही गोष्ट अवलंबून असते.

त्यामुळे केवळ आपली त्वचाच नाही तर आपले केसही कोरडे, दुभंगलेले आणि निर्जीव होऊ शकतात. तुम्ही किती वेळ आंघोळ करता यावरही ही गोष्ट अवलंबून असते.

3 / 5
3 ते 5 मिनिटे अंघोळ करावी, त्यावेळी शरीराचे सर्व भाग स्वच्छ करावेत, मळ काढावा. चेहरा, मान, कंबर, कोपर, गुडघे अशा सर्व जागा नीट स्वच्छ कराव्यात. प्रत्येक वेळेस स्क्रबिंग केलेच पाहिजे असे नाही.

3 ते 5 मिनिटे अंघोळ करावी, त्यावेळी शरीराचे सर्व भाग स्वच्छ करावेत, मळ काढावा. चेहरा, मान, कंबर, कोपर, गुडघे अशा सर्व जागा नीट स्वच्छ कराव्यात. प्रत्येक वेळेस स्क्रबिंग केलेच पाहिजे असे नाही.

4 / 5
मात्र त्वचेचा पोत, वय, कोणता ऋतू सुरू आहे, जीवनशैली कशी आहे, तसेच तुम्ही काय काम करता यावरही  किती वेळा अंघोळ करावी हे अवलंबून असते. उदाहरणार्थ - तुम्ही शेतात काम करत असाल किंवा जास्त कष्टाचे काम असेल तर घरी बसून काम करणाऱ्यांच्या तुलनेत तुम्हाला जास्त वेळा अंघोळ करावी लागेल.

मात्र त्वचेचा पोत, वय, कोणता ऋतू सुरू आहे, जीवनशैली कशी आहे, तसेच तुम्ही काय काम करता यावरही किती वेळा अंघोळ करावी हे अवलंबून असते. उदाहरणार्थ - तुम्ही शेतात काम करत असाल किंवा जास्त कष्टाचे काम असेल तर घरी बसून काम करणाऱ्यांच्या तुलनेत तुम्हाला जास्त वेळा अंघोळ करावी लागेल.

5 / 5
Follow Us
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.