AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shower Routine : आठवड्याभरात किती वेळा करावी अंघोळ ? तज्ज्ञ काय सांगतात ?

त्वचारोग तज्ञांच्या सांगण्यानुसार, अनेक वेळा अंघोळ केल्याने त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पण स्वच्छता राखण्यासाठी देखील आंघोळ आवश्यक आहे. त्यामुळे खरंच किती वेळा आंघोळ करणे योग्य ठरते, ते जाणून घेऊया.

| Updated on: Jul 26, 2023 | 4:39 PM
Share
चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छतेची नीट काळजी घेणेही खूप गरजेचे आहे. दिवसातून किती वेळा आंघोळ केली पाहिजे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ?   दररोज आंघोळ करावी यावर सर्वांचेच एकमत असते पण अनेक त्वचारोग तज्ञांच्या मते, आठवड्यातून 2 ते 3 वेळा आंघोळ करणे देखील पुरेसे आहे. ते कसे हे जाणून घेऊया.

चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छतेची नीट काळजी घेणेही खूप गरजेचे आहे. दिवसातून किती वेळा आंघोळ केली पाहिजे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? दररोज आंघोळ करावी यावर सर्वांचेच एकमत असते पण अनेक त्वचारोग तज्ञांच्या मते, आठवड्यातून 2 ते 3 वेळा आंघोळ करणे देखील पुरेसे आहे. ते कसे हे जाणून घेऊया.

1 / 5
स्वच्छता राखण्यासाठी, नियमित आंघोळ करणे फार महत्वाचे आहे. पण, काही दिवस अंघोळ न करणे हे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, जास्त आंघोळ केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचेला खाज सुटणे, त्वचा कोरडी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

स्वच्छता राखण्यासाठी, नियमित आंघोळ करणे फार महत्वाचे आहे. पण, काही दिवस अंघोळ न करणे हे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, जास्त आंघोळ केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचेला खाज सुटणे, त्वचा कोरडी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

2 / 5
 त्यामुळे केवळ आपली त्वचाच नाही तर आपले केसही कोरडे, दुभंगलेले आणि निर्जीव होऊ शकतात. तुम्ही किती वेळ आंघोळ करता यावरही ही गोष्ट अवलंबून असते.

त्यामुळे केवळ आपली त्वचाच नाही तर आपले केसही कोरडे, दुभंगलेले आणि निर्जीव होऊ शकतात. तुम्ही किती वेळ आंघोळ करता यावरही ही गोष्ट अवलंबून असते.

3 / 5
3 ते 5 मिनिटे अंघोळ करावी, त्यावेळी शरीराचे सर्व भाग स्वच्छ करावेत, मळ काढावा. चेहरा, मान, कंबर, कोपर, गुडघे अशा सर्व जागा नीट स्वच्छ कराव्यात. प्रत्येक वेळेस स्क्रबिंग केलेच पाहिजे असे नाही.

3 ते 5 मिनिटे अंघोळ करावी, त्यावेळी शरीराचे सर्व भाग स्वच्छ करावेत, मळ काढावा. चेहरा, मान, कंबर, कोपर, गुडघे अशा सर्व जागा नीट स्वच्छ कराव्यात. प्रत्येक वेळेस स्क्रबिंग केलेच पाहिजे असे नाही.

4 / 5
मात्र त्वचेचा पोत, वय, कोणता ऋतू सुरू आहे, जीवनशैली कशी आहे, तसेच तुम्ही काय काम करता यावरही  किती वेळा अंघोळ करावी हे अवलंबून असते. उदाहरणार्थ - तुम्ही शेतात काम करत असाल किंवा जास्त कष्टाचे काम असेल तर घरी बसून काम करणाऱ्यांच्या तुलनेत तुम्हाला जास्त वेळा अंघोळ करावी लागेल.

मात्र त्वचेचा पोत, वय, कोणता ऋतू सुरू आहे, जीवनशैली कशी आहे, तसेच तुम्ही काय काम करता यावरही किती वेळा अंघोळ करावी हे अवलंबून असते. उदाहरणार्थ - तुम्ही शेतात काम करत असाल किंवा जास्त कष्टाचे काम असेल तर घरी बसून काम करणाऱ्यांच्या तुलनेत तुम्हाला जास्त वेळा अंघोळ करावी लागेल.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.