AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीत पिऊ नका नारळपाणी, अन्यथा होईल नुकसान

| Updated on: Dec 16, 2022 | 5:19 PM
Share
शहाळ्याचे पाणी किंवा नारळपाणी हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर पदार्थांपैकी एक आहे. असे म्हणतात की एक ग्लास नारळपाणी हे साध्या पाण्याच्या अनेक ग्लासेसप्रमाणे असते. पण थंडीच्या दिवसात हे पाणी प्यावे की नाही याबाबत लोकांच्या मनात कायम संभ्रम असतो. त्याचे काय तोटे आहेत ते जाणून घेऊया.

शहाळ्याचे पाणी किंवा नारळपाणी हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर पदार्थांपैकी एक आहे. असे म्हणतात की एक ग्लास नारळपाणी हे साध्या पाण्याच्या अनेक ग्लासेसप्रमाणे असते. पण थंडीच्या दिवसात हे पाणी प्यावे की नाही याबाबत लोकांच्या मनात कायम संभ्रम असतो. त्याचे काय तोटे आहेत ते जाणून घेऊया.

1 / 5
सर्दी- खोकला : थंडीच्या दिवसात सकाळ-संध्याकाळ नारळपाणी प्यायल्यास सर्दी किंवा खोकला होण्याचा धोका असतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, नारळपाणी हे थंड प्रकृतीचे असते त्यामुळे ते दुपारच्या वेळीच प्यावे.

सर्दी- खोकला : थंडीच्या दिवसात सकाळ-संध्याकाळ नारळपाणी प्यायल्यास सर्दी किंवा खोकला होण्याचा धोका असतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, नारळपाणी हे थंड प्रकृतीचे असते त्यामुळे ते दुपारच्या वेळीच प्यावे.

2 / 5
रक्तदाब : थंडीच्या वेळी रक्तदाब अधिक प्रभावित होतो आणि अशा वेळी अशा रुग्णांनी नारळपाणी पिऊ नये. खरंतर, नारळाच्या पाण्यात रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म आहेत आणि गरजेपेक्षा जास्त पाण्यामुळे रक्तदाबही कमी होऊ शकतो.

रक्तदाब : थंडीच्या वेळी रक्तदाब अधिक प्रभावित होतो आणि अशा वेळी अशा रुग्णांनी नारळपाणी पिऊ नये. खरंतर, नारळाच्या पाण्यात रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म आहेत आणि गरजेपेक्षा जास्त पाण्यामुळे रक्तदाबही कमी होऊ शकतो.

3 / 5
वारंवार लघवी लागणे : हिवाळ्याच्या दिवसांत नारळाचे पाणी जास्त प्रमाणात सेवन केल्यास वारंवार लघवी लागण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे फक्त दुपारी एक ग्लास नारळ पाणी प्यावे.

वारंवार लघवी लागणे : हिवाळ्याच्या दिवसांत नारळाचे पाणी जास्त प्रमाणात सेवन केल्यास वारंवार लघवी लागण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे फक्त दुपारी एक ग्लास नारळ पाणी प्यावे.

4 / 5
 लूज मोशन: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शरीरासाठी हानिकारकच असतो. त्याचप्रमाणे नारळ पाणी पिण्यानेही नुकसान होऊ शकते. जास्त प्रमाणात नारळाचे पाणी प्यायल्यास लूज मोशन्स होऊ शकतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढल्यास अशी परिस्थिती उद्भवते.

लूज मोशन: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शरीरासाठी हानिकारकच असतो. त्याचप्रमाणे नारळ पाणी पिण्यानेही नुकसान होऊ शकते. जास्त प्रमाणात नारळाचे पाणी प्यायल्यास लूज मोशन्स होऊ शकतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढल्यास अशी परिस्थिती उद्भवते.

5 / 5
Follow Us
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत...
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह... पहा व्हिडीओ
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार