शरीर दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी खा दही व गूळ

| Updated on: Dec 31, 2022 | 11:09 AM
दही आणि गूळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्याने अनेक फायदे मिळतात. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात,जे पचनसंस्था स्वस्थ ठेवतात. त्याशिवाय त्यामध्ये कॅल्शिअमही असते. तर गूळ हा ऋतूमानानुसार येणाऱ्या अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण करतो. दही व गूळ खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

दही आणि गूळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्याने अनेक फायदे मिळतात. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात,जे पचनसंस्था स्वस्थ ठेवतात. त्याशिवाय त्यामध्ये कॅल्शिअमही असते. तर गूळ हा ऋतूमानानुसार येणाऱ्या अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण करतो. दही व गूळ खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

1 / 5
गुळात भरपूर लोह असते. दह्यात गूळ मिसळून खाल्याने शरीरात ॲनिमिया होत नाही. यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो.

गुळात भरपूर लोह असते. दह्यात गूळ मिसळून खाल्याने शरीरात ॲनिमिया होत नाही. यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो.

2 / 5
दही व गुळाचे सेवन केल्याने पोट चांगले राहते. यामुळे गॅस आणि ॲसिडिटीची समस्या उद्भवत नाही. हे पोट फुगण्यापासून आराम देण्याचे काम करते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

दही व गुळाचे सेवन केल्याने पोट चांगले राहते. यामुळे गॅस आणि ॲसिडिटीची समस्या उद्भवत नाही. हे पोट फुगण्यापासून आराम देण्याचे काम करते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

3 / 5
दह्यात गूळ मिसळून त्याचे सेवन केल्याने मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळतो. पीरियड क्रॅम्प्समध्ये महिला दही व गूळ मिसळून खाऊ शकतात. यामुळे पोटात येणारे क्रॅम्प कमी होतात.

दह्यात गूळ मिसळून त्याचे सेवन केल्याने मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळतो. पीरियड क्रॅम्प्समध्ये महिला दही व गूळ मिसळून खाऊ शकतात. यामुळे पोटात येणारे क्रॅम्प कमी होतात.

4 / 5
कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, बरेच लोक खूप लवकर हंगामी आजारांना बळी पडतात. अशावेळी दही आणि गुळाचे सेवन केल्याने या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, बरेच लोक खूप लवकर हंगामी आजारांना बळी पडतात. अशावेळी दही आणि गुळाचे सेवन केल्याने या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.