AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतात गव्याच्या कळपांचा वावर वाढला, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान

गव्याकडून शेतीचे नुकसान सुरूच आहे. गव्यांच्या वाढत्या त्रासाबाबत वनविभागाला कळवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने परिसरातील शेतकरी हतबल झालेत.

| Updated on: Aug 09, 2023 | 3:43 PM
Share
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातल्या पोहाळे परिसरातील शेतात गव्याच्या कळपांचा वावर वाढला आहे. त्यामुळे भातासह ऊस पिकाचं मोठं नुकसान होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातल्या पोहाळे परिसरातील शेतात गव्याच्या कळपांचा वावर वाढला आहे. त्यामुळे भातासह ऊस पिकाचं मोठं नुकसान होत आहे.

1 / 5
नुकत्याच झालेल्या पावसामुळे भाताचं पीक तरारून आलय. हे पीक गव्याकडून पायदळी तुडवलं जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.

नुकत्याच झालेल्या पावसामुळे भाताचं पीक तरारून आलय. हे पीक गव्याकडून पायदळी तुडवलं जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.

2 / 5
दरवर्षी नुकसान केलं जात असल्यान भात पिकाकडे वळलेत मात्र या पिकाचही नुकसान होताना होतय. या गव्यांपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी पिका भोवती तारेच कुंपण तसंच लाल कापड लावण्याचा देखील प्रयत्न केला.

दरवर्षी नुकसान केलं जात असल्यान भात पिकाकडे वळलेत मात्र या पिकाचही नुकसान होताना होतय. या गव्यांपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी पिका भोवती तारेच कुंपण तसंच लाल कापड लावण्याचा देखील प्रयत्न केला.

3 / 5
गव्याकडून शेतीचे नुकसान सुरूच आहे. गव्यांच्या वाढत्या त्रासाबाबत  वनविभागाला कळवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने परिसरातील शेतकरी हतबल झालेत.

गव्याकडून शेतीचे नुकसान सुरूच आहे. गव्यांच्या वाढत्या त्रासाबाबत वनविभागाला कळवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने परिसरातील शेतकरी हतबल झालेत.

4 / 5
 आमची शेती सरकारनं ताब्यात घ्यावी अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे

आमची शेती सरकारनं ताब्यात घ्यावी अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे

5 / 5
Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...