AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’चे कलाकार 17 वर्षांनंतर कसे दिसतात? बदलेले चेहेरे पाहून म्हणाल…

'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मालिका संपली असली तरी कलाकार आजही चर्चेत असतात. मालिका 3 जुलै 2000 रोजी सुरू झाली आणि 6 नोव्हेंबर 2008 पर्यंत चालली. गेल्या 17 वर्षांत या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणारे अनेक कलाकार पूर्णपणे बदलले आहेत.

| Updated on: Jun 21, 2025 | 6:50 PM
Share
'क्यूंकी सास भी कभी बहू थी' हे नाव येताच 'तुलसी'चा चेहरा सर्वात आधी येतो. स्मृती इराणी यांनी तुलसी विराणी म्हणून प्रत्येक घरात त्यांची ओळख निर्माण केली. आता स्मृती इराणी राजकारणातही एक मोठे आहे.

'क्यूंकी सास भी कभी बहू थी' हे नाव येताच 'तुलसी'चा चेहरा सर्वात आधी येतो. स्मृती इराणी यांनी तुलसी विराणी म्हणून प्रत्येक घरात त्यांची ओळख निर्माण केली. आता स्मृती इराणी राजकारणातही एक मोठे आहे.

1 / 7
'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेच्या सुरुवातीला अभिनेता अमर उपाध्यायने मिहिरची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे मिहिर एका रात्रीत सुपरस्टार बनला. जेव्हा शोमध्ये मिहिरच्या व्यक्तिरेखेचा मृत्यू झाला तेव्हा देशभरातील लोकांनी या ट्रॅकचा निषेध केला. शेवटी, एकता कपूरला त्याला परत आणावे लागले.

'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेच्या सुरुवातीला अभिनेता अमर उपाध्यायने मिहिरची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे मिहिर एका रात्रीत सुपरस्टार बनला. जेव्हा शोमध्ये मिहिरच्या व्यक्तिरेखेचा मृत्यू झाला तेव्हा देशभरातील लोकांनी या ट्रॅकचा निषेध केला. शेवटी, एकता कपूरला त्याला परत आणावे लागले.

2 / 7
'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मध्ये मंदिरा बेदीने मंदिराची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तुलसीचे आयुष्य कठीण झाले. मंदिराने मिहिर-तुलसीच्या आयुष्यात खलनायक म्हणून प्रवेश केला आणि त्यामुळे शोमध्ये अनेक ट्विस्ट आले.

'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मध्ये मंदिरा बेदीने मंदिराची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तुलसीचे आयुष्य कठीण झाले. मंदिराने मिहिर-तुलसीच्या आयुष्यात खलनायक म्हणून प्रवेश केला आणि त्यामुळे शोमध्ये अनेक ट्विस्ट आले.

3 / 7
अभिनेता हितेन तेजवानी याने मिहिरचा मुलगा करण विराणीची भूमिका साकारली होती, तर गौरी प्रधानने त्याची पत्नी नंदिनीची भूमिका साकारली होती. करण आणि नंदिनीची जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडली.

अभिनेता हितेन तेजवानी याने मिहिरचा मुलगा करण विराणीची भूमिका साकारली होती, तर गौरी प्रधानने त्याची पत्नी नंदिनीची भूमिका साकारली होती. करण आणि नंदिनीची जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडली.

4 / 7
या मालिकेत मौनी रॉयने कृष्णा तुलसीची भूमिका साकारली होती, जी तुलसी विराणीची नात होती. मौनीच्या कारकिर्दीची ही सुरुवात होती आणि तिला या मालिकेतून ओळख मिळाली. आता मौनी रॉय बॉलिवूडमध्ये अधिक सक्रिय आहे.

या मालिकेत मौनी रॉयने कृष्णा तुलसीची भूमिका साकारली होती, जी तुलसी विराणीची नात होती. मौनीच्या कारकिर्दीची ही सुरुवात होती आणि तिला या मालिकेतून ओळख मिळाली. आता मौनी रॉय बॉलिवूडमध्ये अधिक सक्रिय आहे.

5 / 7
'क्युंकी सास भी कभी बहू थी' मध्ये पुलकित सम्राटने तुलसीचा धाकटा मुलगा लक्ष्य विराणीची भूमिका साकारली होती. पुलकितच्या अभिनय कारकिर्दीतील हे पहिले मोठे यश होते.

'क्युंकी सास भी कभी बहू थी' मध्ये पुलकित सम्राटने तुलसीचा धाकटा मुलगा लक्ष्य विराणीची भूमिका साकारली होती. पुलकितच्या अभिनय कारकिर्दीतील हे पहिले मोठे यश होते.

6 / 7
'खतरों के खिलाडी' विजेती करिश्मा तन्ना हिनेही या प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मधून आपल्या करिअरची सुरुवात केली.

'खतरों के खिलाडी' विजेती करिश्मा तन्ना हिनेही या प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मधून आपल्या करिअरची सुरुवात केली.

7 / 7
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.