Photo : ‘लँड ऑफ रेड रिव्हर्स अँड ब्लू हिल्स’, जाणून घ्या काय आहे आसामची संस्कृती

आसाम हे भारताच्या ईशान्येत असलेलं सर्वात मोठं राज्य आहे, आसामची संस्कृती समृद्ध आहे, आज आसामच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया ... (‘Land of Red Rivers and Blue Hills’, find out what is the culture of Assam)

| Updated on: Mar 10, 2021 | 11:55 AM
आसाम हे भारताच्या ईशान्येत असलेलं सर्वात मोठं राज्य आहे, आसामची संस्कृती समृद्ध आहे, आज आसामच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया ...

आसाम हे भारताच्या ईशान्येत असलेलं सर्वात मोठं राज्य आहे, आसामची संस्कृती समृद्ध आहे, आज आसामच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया ...

1 / 5
ऑस्ट्रिक, मंगोलियन, द्रविड आणि आर्य अशा विविध जाती या प्रदेशातील टेकड्यांमधून आणि खोऱ्यांमधून वेळोवेळी स्थलांतर करतात आणि अशी विकसित होते मिश्रित संस्कृती.

ऑस्ट्रिक, मंगोलियन, द्रविड आणि आर्य अशा विविध जाती या प्रदेशातील टेकड्यांमधून आणि खोऱ्यांमधून वेळोवेळी स्थलांतर करतात आणि अशी विकसित होते मिश्रित संस्कृती.

2 / 5
आसामला 'लाल नद्यांची आणि निळ्या टेकड्यांची भूमी' म्हणून देखील ओळखलं जातं, हा प्रदेश स्वर्गापेक्षा कमी नाही अशीही मान्यता आहे.

आसामला 'लाल नद्यांची आणि निळ्या टेकड्यांची भूमी' म्हणून देखील ओळखलं जातं, हा प्रदेश स्वर्गापेक्षा कमी नाही अशीही मान्यता आहे.

3 / 5
आसाम राज्यात आसामी भाषा बोलली जाते. आसामी ही पूर्व इंडो-आर्यन भाषा आहे. या प्रदेशातील आसामी भाषा ही अधिकृत बोलीभाषा आहे.

आसाम राज्यात आसामी भाषा बोलली जाते. आसामी ही पूर्व इंडो-आर्यन भाषा आहे. या प्रदेशातील आसामी भाषा ही अधिकृत बोलीभाषा आहे.

4 / 5
आसाममध्ये अनेक रंगीबेरंगी उत्सव साजरे केले जातात. 'बिहू' हा आसामचा मुख्य उत्सव आहे. हा सण वर्षात तीन वेळा साजरा केला जातो - रंगली बिहू किंवा बोहाग बिहू पिकाच्या पेरणीची सुरूवात दर्शवते आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील चिन्हांकित करते. भोगली बिहू किंवा माघ बिहू हा कापणीचा सण आहे आणि काटी बिहू किंवा कंगाली बिहू हा शरद ऋतुतील एक जत्रा आहे. आसाममधील लोकांना आसामी असोमिया (आसामी) म्हणतात. या राज्यात बोडो ही सर्वात मोठी जमात आहे अशा अनेक जमाती आहेत इथे पाहायला मिळतात.

आसाममध्ये अनेक रंगीबेरंगी उत्सव साजरे केले जातात. 'बिहू' हा आसामचा मुख्य उत्सव आहे. हा सण वर्षात तीन वेळा साजरा केला जातो - रंगली बिहू किंवा बोहाग बिहू पिकाच्या पेरणीची सुरूवात दर्शवते आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील चिन्हांकित करते. भोगली बिहू किंवा माघ बिहू हा कापणीचा सण आहे आणि काटी बिहू किंवा कंगाली बिहू हा शरद ऋतुतील एक जत्रा आहे. आसाममधील लोकांना आसामी असोमिया (आसामी) म्हणतात. या राज्यात बोडो ही सर्वात मोठी जमात आहे अशा अनेक जमाती आहेत इथे पाहायला मिळतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.