AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘लँड ऑफ रेड रिव्हर्स अँड ब्लू हिल्स’, जाणून घ्या काय आहे आसामची संस्कृती

आसाम हे भारताच्या ईशान्येत असलेलं सर्वात मोठं राज्य आहे, आसामची संस्कृती समृद्ध आहे, आज आसामच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया ... (‘Land of Red Rivers and Blue Hills’, find out what is the culture of Assam)

| Updated on: Mar 10, 2021 | 11:55 AM
Share
आसाम हे भारताच्या ईशान्येत असलेलं सर्वात मोठं राज्य आहे, आसामची संस्कृती समृद्ध आहे, आज आसामच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया ...

आसाम हे भारताच्या ईशान्येत असलेलं सर्वात मोठं राज्य आहे, आसामची संस्कृती समृद्ध आहे, आज आसामच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया ...

1 / 5
ऑस्ट्रिक, मंगोलियन, द्रविड आणि आर्य अशा विविध जाती या प्रदेशातील टेकड्यांमधून आणि खोऱ्यांमधून वेळोवेळी स्थलांतर करतात आणि अशी विकसित होते मिश्रित संस्कृती.

ऑस्ट्रिक, मंगोलियन, द्रविड आणि आर्य अशा विविध जाती या प्रदेशातील टेकड्यांमधून आणि खोऱ्यांमधून वेळोवेळी स्थलांतर करतात आणि अशी विकसित होते मिश्रित संस्कृती.

2 / 5
आसामला 'लाल नद्यांची आणि निळ्या टेकड्यांची भूमी' म्हणून देखील ओळखलं जातं, हा प्रदेश स्वर्गापेक्षा कमी नाही अशीही मान्यता आहे.

आसामला 'लाल नद्यांची आणि निळ्या टेकड्यांची भूमी' म्हणून देखील ओळखलं जातं, हा प्रदेश स्वर्गापेक्षा कमी नाही अशीही मान्यता आहे.

3 / 5
आसाम राज्यात आसामी भाषा बोलली जाते. आसामी ही पूर्व इंडो-आर्यन भाषा आहे. या प्रदेशातील आसामी भाषा ही अधिकृत बोलीभाषा आहे.

आसाम राज्यात आसामी भाषा बोलली जाते. आसामी ही पूर्व इंडो-आर्यन भाषा आहे. या प्रदेशातील आसामी भाषा ही अधिकृत बोलीभाषा आहे.

4 / 5
आसाममध्ये अनेक रंगीबेरंगी उत्सव साजरे केले जातात. 'बिहू' हा आसामचा मुख्य उत्सव आहे. हा सण वर्षात तीन वेळा साजरा केला जातो - रंगली बिहू किंवा बोहाग बिहू पिकाच्या पेरणीची सुरूवात दर्शवते आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील चिन्हांकित करते. भोगली बिहू किंवा माघ बिहू हा कापणीचा सण आहे आणि काटी बिहू किंवा कंगाली बिहू हा शरद ऋतुतील एक जत्रा आहे. आसाममधील लोकांना आसामी असोमिया (आसामी) म्हणतात. या राज्यात बोडो ही सर्वात मोठी जमात आहे अशा अनेक जमाती आहेत इथे पाहायला मिळतात.

आसाममध्ये अनेक रंगीबेरंगी उत्सव साजरे केले जातात. 'बिहू' हा आसामचा मुख्य उत्सव आहे. हा सण वर्षात तीन वेळा साजरा केला जातो - रंगली बिहू किंवा बोहाग बिहू पिकाच्या पेरणीची सुरूवात दर्शवते आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील चिन्हांकित करते. भोगली बिहू किंवा माघ बिहू हा कापणीचा सण आहे आणि काटी बिहू किंवा कंगाली बिहू हा शरद ऋतुतील एक जत्रा आहे. आसाममधील लोकांना आसामी असोमिया (आसामी) म्हणतात. या राज्यात बोडो ही सर्वात मोठी जमात आहे अशा अनेक जमाती आहेत इथे पाहायला मिळतात.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.