AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘लँड ऑफ रेड रिव्हर्स अँड ब्लू हिल्स’, जाणून घ्या काय आहे आसामची संस्कृती

आसाम हे भारताच्या ईशान्येत असलेलं सर्वात मोठं राज्य आहे, आसामची संस्कृती समृद्ध आहे, आज आसामच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया ... (‘Land of Red Rivers and Blue Hills’, find out what is the culture of Assam)

VN
VN | Updated on: Mar 10, 2021 | 11:55 AM
Share
आसाम हे भारताच्या ईशान्येत असलेलं सर्वात मोठं राज्य आहे, आसामची संस्कृती समृद्ध आहे, आज आसामच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया ...

आसाम हे भारताच्या ईशान्येत असलेलं सर्वात मोठं राज्य आहे, आसामची संस्कृती समृद्ध आहे, आज आसामच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया ...

1 / 5
ऑस्ट्रिक, मंगोलियन, द्रविड आणि आर्य अशा विविध जाती या प्रदेशातील टेकड्यांमधून आणि खोऱ्यांमधून वेळोवेळी स्थलांतर करतात आणि अशी विकसित होते मिश्रित संस्कृती.

ऑस्ट्रिक, मंगोलियन, द्रविड आणि आर्य अशा विविध जाती या प्रदेशातील टेकड्यांमधून आणि खोऱ्यांमधून वेळोवेळी स्थलांतर करतात आणि अशी विकसित होते मिश्रित संस्कृती.

2 / 5
आसामला 'लाल नद्यांची आणि निळ्या टेकड्यांची भूमी' म्हणून देखील ओळखलं जातं, हा प्रदेश स्वर्गापेक्षा कमी नाही अशीही मान्यता आहे.

आसामला 'लाल नद्यांची आणि निळ्या टेकड्यांची भूमी' म्हणून देखील ओळखलं जातं, हा प्रदेश स्वर्गापेक्षा कमी नाही अशीही मान्यता आहे.

3 / 5
आसाम राज्यात आसामी भाषा बोलली जाते. आसामी ही पूर्व इंडो-आर्यन भाषा आहे. या प्रदेशातील आसामी भाषा ही अधिकृत बोलीभाषा आहे.

आसाम राज्यात आसामी भाषा बोलली जाते. आसामी ही पूर्व इंडो-आर्यन भाषा आहे. या प्रदेशातील आसामी भाषा ही अधिकृत बोलीभाषा आहे.

4 / 5
आसाममध्ये अनेक रंगीबेरंगी उत्सव साजरे केले जातात. 'बिहू' हा आसामचा मुख्य उत्सव आहे. हा सण वर्षात तीन वेळा साजरा केला जातो - रंगली बिहू किंवा बोहाग बिहू पिकाच्या पेरणीची सुरूवात दर्शवते आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील चिन्हांकित करते. भोगली बिहू किंवा माघ बिहू हा कापणीचा सण आहे आणि काटी बिहू किंवा कंगाली बिहू हा शरद ऋतुतील एक जत्रा आहे. आसाममधील लोकांना आसामी असोमिया (आसामी) म्हणतात. या राज्यात बोडो ही सर्वात मोठी जमात आहे अशा अनेक जमाती आहेत इथे पाहायला मिळतात.

आसाममध्ये अनेक रंगीबेरंगी उत्सव साजरे केले जातात. 'बिहू' हा आसामचा मुख्य उत्सव आहे. हा सण वर्षात तीन वेळा साजरा केला जातो - रंगली बिहू किंवा बोहाग बिहू पिकाच्या पेरणीची सुरूवात दर्शवते आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील चिन्हांकित करते. भोगली बिहू किंवा माघ बिहू हा कापणीचा सण आहे आणि काटी बिहू किंवा कंगाली बिहू हा शरद ऋतुतील एक जत्रा आहे. आसाममधील लोकांना आसामी असोमिया (आसामी) म्हणतात. या राज्यात बोडो ही सर्वात मोठी जमात आहे अशा अनेक जमाती आहेत इथे पाहायला मिळतात.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली