AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता लेकीच्या भविष्याची चिंता सोडा, सगळ्यात भारी आहे ‘ही’ योजना

| Edited By: | Updated on: Feb 13, 2021 | 3:16 PM
Share
कोरोनाच्या कठीण काळात आता प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे. अशात मुला-मुलीच्या लग्नासाठी ठोस रक्कम सोबत असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी कित्येक नागरिक अनेक विमा उतरवात. ही गरज लक्षात घेऊन एलआयसीने (LIC) कन्यादान ही विमा पॉलिसी तयार केलेली आहे.

कोरोनाच्या कठीण काळात आता प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे. अशात मुला-मुलीच्या लग्नासाठी ठोस रक्कम सोबत असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी कित्येक नागरिक अनेक विमा उतरवात. ही गरज लक्षात घेऊन एलआयसीने (LIC) कन्यादान ही विमा पॉलिसी तयार केलेली आहे.

1 / 6
या पॉलिसीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आई-वडिलांना मुलीच्या लग्नासाठी रोख रक्कम मिळणे सोपे झाले आहे. (LIC kanyadan policy and premium information)

या पॉलिसीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आई-वडिलांना मुलीच्या लग्नासाठी रोख रक्कम मिळणे सोपे झाले आहे. (LIC kanyadan policy and premium information)

2 / 6
काय आहे नेमकी पॉलिसी ? - दाम्पत्याला भविष्यात मुलीच्या लग्नाची चिंता नसावी म्हणून ही पॉलिसी तयार केली आहे. कन्यादान पॉलिसीमध्ये आई आणि वडिलांना बचत करण्याची चांगली संधी मिळते. या पॉलिसी अंतर्गत फिक्स्ड इन्कम सोबतच ठेवीच्या सुरक्षेचीही हमी दिली जाते.

काय आहे नेमकी पॉलिसी ? - दाम्पत्याला भविष्यात मुलीच्या लग्नाची चिंता नसावी म्हणून ही पॉलिसी तयार केली आहे. कन्यादान पॉलिसीमध्ये आई आणि वडिलांना बचत करण्याची चांगली संधी मिळते. या पॉलिसी अंतर्गत फिक्स्ड इन्कम सोबतच ठेवीच्या सुरक्षेचीही हमी दिली जाते.

3 / 6
रोज 125 रुपये जमा केल्यानंतर विमाधारकांना भविष्यात 27 लाख रुपये मिळतात. ही पॉलिसी 25 वर्षांसाठी आहे. मात्र असे असले तरी विमाधारकाला फक्त 22 वर्षापर्यंतच प्रिमियम भरावे लागतील. त्यानंतनर पुढचे तीन वर्षे कुठलेही प्रिमियम भरण्याची गरज नाही. तसेच विमाधरकाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या परिवाराला कोणताही प्रिमियम भरण्याची गरज नाही.

रोज 125 रुपये जमा केल्यानंतर विमाधारकांना भविष्यात 27 लाख रुपये मिळतात. ही पॉलिसी 25 वर्षांसाठी आहे. मात्र असे असले तरी विमाधारकाला फक्त 22 वर्षापर्यंतच प्रिमियम भरावे लागतील. त्यानंतनर पुढचे तीन वर्षे कुठलेही प्रिमियम भरण्याची गरज नाही. तसेच विमाधरकाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या परिवाराला कोणताही प्रिमियम भरण्याची गरज नाही.

4 / 6
काय आहेत अटी ? - या पॉलिसी अंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर वय कमीतकमी 30 वर्षे असणे बंधनकारक आहे. तसेच मुलीचे वय कमीतकमी 1 वर्ष असणे गरजेचे आहे.

काय आहेत अटी ? - या पॉलिसी अंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर वय कमीतकमी 30 वर्षे असणे बंधनकारक आहे. तसेच मुलीचे वय कमीतकमी 1 वर्ष असणे गरजेचे आहे.

5 / 6
मुलीचे वय जेवढे जास्त असेल तेवढी या पॉलिसीची कालमर्यादा कमी होईल. ग्राहकांना परवडेल असे आकर्षक प्रिमियम या पॉलिसामध्ये उपलब्ध आहेत.

मुलीचे वय जेवढे जास्त असेल तेवढी या पॉलिसीची कालमर्यादा कमी होईल. ग्राहकांना परवडेल असे आकर्षक प्रिमियम या पॉलिसामध्ये उपलब्ध आहेत.

6 / 6
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.