AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayurveda Rules | ‘या’ 5 सवयी अंगीकारून तर पाहा, तुमचे शरीर आजारांपासून नेहमीच राहील दूर!

जर आपल्याला आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल, तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ते आपल्या शरीरावर हल्ला करणाऱ्या जीवाणूंशी लढू शकेल. चला तर जाणून घेऊया असे 5 आयुर्वेदिक नियम, ज्याचे पालन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते.

| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 1:22 PM
Share
जर आपल्याला आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल, तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ते आपल्या शरीरावर हल्ला करणाऱ्या जीवाणूंशी लढू शकेल. चला तर जाणून घेऊया असे 5 आयुर्वेदिक नियम, ज्याचे पालन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते.

जर आपल्याला आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल, तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ते आपल्या शरीरावर हल्ला करणाऱ्या जीवाणूंशी लढू शकेल. चला तर जाणून घेऊया असे 5 आयुर्वेदिक नियम, ज्याचे पालन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते.

1 / 6
नेहमी आनंदी रहा, असे म्हटले जाते. मात्र, हे फक्त एक वाक्य नाही, प्रत्यक्षात त्याचे अनेक अर्थ आहेत. जे लोक आनंदी असतात आणि मुक्तपणे हसतात, त्यांच्या शरीराला ऑक्सिजन योग्य प्रकारे पुरवला जातो. हे केवळ त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारत नाही, तर हृदय, फुफ्फुस आणि स्नायूंना उत्तेजित करते. मेंदूमधून एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि तणावामुळे होणाऱ्या सर्व समस्या टाळता येतात. त्यामुळे मोकळेपणाने हसण्याची सवय लावा.

नेहमी आनंदी रहा, असे म्हटले जाते. मात्र, हे फक्त एक वाक्य नाही, प्रत्यक्षात त्याचे अनेक अर्थ आहेत. जे लोक आनंदी असतात आणि मुक्तपणे हसतात, त्यांच्या शरीराला ऑक्सिजन योग्य प्रकारे पुरवला जातो. हे केवळ त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारत नाही, तर हृदय, फुफ्फुस आणि स्नायूंना उत्तेजित करते. मेंदूमधून एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि तणावामुळे होणाऱ्या सर्व समस्या टाळता येतात. त्यामुळे मोकळेपणाने हसण्याची सवय लावा.

2 / 6
आपल्याला लहानपणीच शिकवले गेले आहे की, अन्न खाताना बोलू नये. पण, आपण हा नियम पाळत नाही. आयुर्वेदानुसार, शांतपणे अन्न खाल्ल्याने आपण केवळ अन्नाचा आस्वादच घेत नाही, तर तृप्त झाल्याची भावना देखील येते. यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. आपल्या शरीराला अन्न खाल्ल्यासारखे वाटते आणि आपले शरीर आतून मजबूत बनते.

आपल्याला लहानपणीच शिकवले गेले आहे की, अन्न खाताना बोलू नये. पण, आपण हा नियम पाळत नाही. आयुर्वेदानुसार, शांतपणे अन्न खाल्ल्याने आपण केवळ अन्नाचा आस्वादच घेत नाही, तर तृप्त झाल्याची भावना देखील येते. यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. आपल्या शरीराला अन्न खाल्ल्यासारखे वाटते आणि आपले शरीर आतून मजबूत बनते.

3 / 6
शरीराला नेहमी मालिश करण्याची सवय लावा. यामुळे शरीरातील कोरडेपणा तर दूर होतोच, पण रक्ताभिसरणही सुधारते. त्वचा चमकते आणि पचन चांगले होते. पचन सुधारल्याने, शरीर अपचन, वायु आणि पित्त विकार, मूळव्याध, निद्रानाश इत्यादी सर्व रोगांपासून संरक्षित राहते.

शरीराला नेहमी मालिश करण्याची सवय लावा. यामुळे शरीरातील कोरडेपणा तर दूर होतोच, पण रक्ताभिसरणही सुधारते. त्वचा चमकते आणि पचन चांगले होते. पचन सुधारल्याने, शरीर अपचन, वायु आणि पित्त विकार, मूळव्याध, निद्रानाश इत्यादी सर्व रोगांपासून संरक्षित राहते.

4 / 6
आजकाल अन्नामध्ये देखील भेसळ होते. आपण प्रदूषण, रसायनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करत आहोत आणि यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत आहे. हे टाळण्यासाठी कोमट पाणी पिण्याची सवय लावा. कोमट पाण्यात बरेच गुणधर्म असतात, जे शरीराच्या वाहिन्यांमध्ये खोलवर प्रवेश करतात आणि त्यातील अशुद्धी बाहेर काढतात.

आजकाल अन्नामध्ये देखील भेसळ होते. आपण प्रदूषण, रसायनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करत आहोत आणि यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत आहे. हे टाळण्यासाठी कोमट पाणी पिण्याची सवय लावा. कोमट पाण्यात बरेच गुणधर्म असतात, जे शरीराच्या वाहिन्यांमध्ये खोलवर प्रवेश करतात आणि त्यातील अशुद्धी बाहेर काढतात.

5 / 6
आयुर्वेदामध्ये दात आणि जीभ व्यवस्थित स्वच्छ करा, असे नेहमी सांगितले गेले आहे. यामुळे तोंडातील जीवाणू दूर होतात. यामुळे, सर्व जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाहीत आणि शरीर सर्व रोगांपासून संरक्षित राहते.

आयुर्वेदामध्ये दात आणि जीभ व्यवस्थित स्वच्छ करा, असे नेहमी सांगितले गेले आहे. यामुळे तोंडातील जीवाणू दूर होतात. यामुळे, सर्व जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाहीत आणि शरीर सर्व रोगांपासून संरक्षित राहते.

6 / 6
Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.