AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | घरगुती उपचार बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या सविस्तरपणे!

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. त्यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. यामुळेच दिवसभरामधून किमान एकवेळा तरी आहारामध्ये दह्याचा समावेश नक्कीच करायला हवा.

| Updated on: Jun 08, 2022 | 11:39 AM
Share
बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे अनेकजण हैराण आहेत. खराब जीवनशैलीमुळे प्रामुख्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी दरवेळीच गोळ्या खाणे देखील शक्य होत नाही.

बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे अनेकजण हैराण आहेत. खराब जीवनशैलीमुळे प्रामुख्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी दरवेळीच गोळ्या खाणे देखील शक्य होत नाही.

1 / 10
आपण काही चांगल्या सवयी आणि घरगुती उपाय करूनही बद्धकोष्ठतेची समस्या दूर करू शकता. यासाठी आपल्याला काही महत्वाच्या टिप्स फाॅलो करणे महत्वाचे आहे.

आपण काही चांगल्या सवयी आणि घरगुती उपाय करूनही बद्धकोष्ठतेची समस्या दूर करू शकता. यासाठी आपल्याला काही महत्वाच्या टिप्स फाॅलो करणे महत्वाचे आहे.

2 / 10
बद्धकोष्ठतेमुळे डोकेदुखी, मळमळ, पोटात गॅस आणि पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम करण्यासाठी निरोगी जीवनशैली फाॅलो करा.

बद्धकोष्ठतेमुळे डोकेदुखी, मळमळ, पोटात गॅस आणि पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम करण्यासाठी निरोगी जीवनशैली फाॅलो करा.

3 / 10
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, दररोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर, नियमीतपणे आपण कोमट पाण्याचे सेवन केले तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, दररोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर, नियमीतपणे आपण कोमट पाण्याचे सेवन केले तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

4 / 10
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून प्यावे. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास नक्कीच दूर होण्यास मदत होते.

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून प्यावे. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास नक्कीच दूर होण्यास मदत होते.

5 / 10
ज्यालोकांना वजन कमी करायचे आहे. अशांनी देखील कोमट पाण्यामध्ये रिकाम्या पोटी लिंबू मिक्स करून पिले तर वजन झटपट कमी होण्यास मदत होते.

ज्यालोकांना वजन कमी करायचे आहे. अशांनी देखील कोमट पाण्यामध्ये रिकाम्या पोटी लिंबू मिक्स करून पिले तर वजन झटपट कमी होण्यास मदत होते.

6 / 10
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

7 / 10
दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. त्यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. यामुळेच दिवसभरामधून किमान एकवेळा तरी आहारामध्ये दह्याचा समावेश नक्कीच करायला हवा.

दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. त्यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. यामुळेच दिवसभरामधून किमान एकवेळा तरी आहारामध्ये दह्याचा समावेश नक्कीच करायला हवा.

8 / 10
दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच दह्याचा आहारात समावेश केल्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यासही मदत होते.

दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच दह्याचा आहारात समावेश केल्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यासही मदत होते.

9 / 10
पालकामध्ये पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फायबर भरपूर प्रमाणात असते. पालकाच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे दररोज पालकाच्या रसाचे सेवन करा.

पालकामध्ये पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फायबर भरपूर प्रमाणात असते. पालकाच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे दररोज पालकाच्या रसाचे सेवन करा.

10 / 10
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.