AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | उन्हाळ्यात हायड्रेटेड राहायचे असेल तर तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा!

उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये कलिंगड, काकडी आणि पुदिना, दही इत्यादी सुपरफूड समाविष्ट करू शकता. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तुम्ही हेल्दी राहू शकता. दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ते आतडे निरोगी ठेवण्याचे काम करतात, उन्हाळ्यात दह्यापासून बनवलेली लस्सी आणि ताक यांचा आहारामध्ये समावेश करा. दही पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.

| Edited By: | Updated on: May 18, 2022 | 8:55 AM
Share
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये जर आपल्याला निरोगी राहिचे असेल तर सकस आहार अत्यंत महत्वाचा आहे. या ऋतूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सकस पदार्थांचे सेवन केले पाहिजे. आहारात भरपूर पाणी असलेले पदार्थ समाविष्ट करून आपण स्वत: ला निरोगी ठेऊ शकतो. ते शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात.

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये जर आपल्याला निरोगी राहिचे असेल तर सकस आहार अत्यंत महत्वाचा आहे. या ऋतूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सकस पदार्थांचे सेवन केले पाहिजे. आहारात भरपूर पाणी असलेले पदार्थ समाविष्ट करून आपण स्वत: ला निरोगी ठेऊ शकतो. ते शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात.

1 / 5
उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये कलिंगड, काकडी आणि पुदिना, दही इत्यादी सुपरफूड समाविष्ट करू शकता. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तुम्ही हेल्दी राहू शकता.

उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये कलिंगड, काकडी आणि पुदिना, दही इत्यादी सुपरफूड समाविष्ट करू शकता. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तुम्ही हेल्दी राहू शकता.

2 / 5
दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ते आतडे निरोगी ठेवण्याचे काम करतात, उन्हाळ्यात दह्यापासून बनवलेली लस्सी आणि ताक यांचा आहारामध्ये समावेश करा. दही पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.

दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ते आतडे निरोगी ठेवण्याचे काम करतात, उन्हाळ्यात दह्यापासून बनवलेली लस्सी आणि ताक यांचा आहारामध्ये समावेश करा. दही पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.

3 / 5
नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, ते शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते, दररोज एक ग्लास नारळाचे पाणी प्या. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, ते शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते, दररोज एक ग्लास नारळाचे पाणी प्या. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

4 / 5
कलिंगडमुळे शरीर हायड्रेटेड राहते, शरीराला थंड ठेवण्याचे काम कलिंगड करते. यामुळे तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. कलिंगडमध्ये काळी मिरी, मीठ आणि चाट मसाला टाकूनही तुम्ही त्याचे सेवन करू शकता.

कलिंगडमुळे शरीर हायड्रेटेड राहते, शरीराला थंड ठेवण्याचे काम कलिंगड करते. यामुळे तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. कलिंगडमध्ये काळी मिरी, मीठ आणि चाट मसाला टाकूनही तुम्ही त्याचे सेवन करू शकता.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.