AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amla Benefits : आवळा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे!

आवळा आरोग्य, त्वचा आणि केस यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आता हिवाळ्याच्या हंगामाला सुरूवात झाली आहे आणि ताजे आवळे बाजारामध्ये मिळतात. मात्र, काही लोक हिवाळ्यामध्ये आवळे खाणे टाळतात. त्यांचा असा गोड गैरसमज आहे की, या हंगामात आवळे खाल्ल्याने सर्दी, ताप आणि खोकला या समस्या निर्माण होतात.

| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 11:01 AM
Share
आवळा आरोग्य, त्वचा आणि केस यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आता हिवाळ्याच्या हंगामाला सुरूवात झाली आहे आणि ताजे आवळे बाजारामध्ये मिळतात. मात्र, काही लोक हिवाळ्यामध्ये आवळे खाणे टाळतात. त्यांचा असा गोड गैरसमज आहे की, या हंगामात आवळे खाल्ल्याने सर्दी, ताप आणि खोकला या समस्या निर्माण होतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या हंगामात आवळा खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

आवळा आरोग्य, त्वचा आणि केस यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आता हिवाळ्याच्या हंगामाला सुरूवात झाली आहे आणि ताजे आवळे बाजारामध्ये मिळतात. मात्र, काही लोक हिवाळ्यामध्ये आवळे खाणे टाळतात. त्यांचा असा गोड गैरसमज आहे की, या हंगामात आवळे खाल्ल्याने सर्दी, ताप आणि खोकला या समस्या निर्माण होतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या हंगामात आवळा खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

1 / 4
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, आयर्न, व्हिटॅमिन बी यासारखी पोषक घटक असतात. जे आपल्याला हंगामी रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात देखील तुम्ही कच्चा किंवा आवळ्याचा रस तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, आयर्न, व्हिटॅमिन बी यासारखी पोषक घटक असतात. जे आपल्याला हंगामी रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात देखील तुम्ही कच्चा किंवा आवळ्याचा रस तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता.

2 / 4
आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते. आवळ्याचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतो. आवळ्याचा रस प्यायल्याने सर्दी, अल्सर आणि पोटातील संसर्गाचा धोका कमी होतो.

आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते. आवळ्याचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतो. आवळ्याचा रस प्यायल्याने सर्दी, अल्सर आणि पोटातील संसर्गाचा धोका कमी होतो.

3 / 4
आवळा आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्यात अँटिऑक्सिडंट असतात जे वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करतात आणि तुमची त्वचा तरूण ठेवण्यास मदत करतात. यामुळे आहारामध्ये आवळ्याचा समावेश नक्की करा.

आवळा आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्यात अँटिऑक्सिडंट असतात जे वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करतात आणि तुमची त्वचा तरूण ठेवण्यास मदत करतात. यामुळे आहारामध्ये आवळ्याचा समावेश नक्की करा.

4 / 4
Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...