AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातल्या खिचडीने घेतला दुसऱ्या चिमुकलीचा बळी, संभाजीनगरातील त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

ही घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. शिळ्या खिचडीतून ही विषबाधा झाली होती. या घटनेत सात वर्षीय आयुष नारायण थोटे या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्याची बहिण गायत्री हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

| Updated on: Sep 12, 2026 | 5:27 PM
Share
 छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे अन्नातून विषबाधेची धक्कादायक घटना घडली. घरातील खिचडी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चारही सदस्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाला.

छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे अन्नातून विषबाधेची धक्कादायक घटना घडली. घरातील खिचडी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चारही सदस्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाला.

1 / 5
ही घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. शिळ्या खिचडीतून ही विषबाधा झाली होती. या घटनेत सात वर्षीय आयुष नारायण थोटे या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्याची बहिण गायत्री हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ही घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. शिळ्या खिचडीतून ही विषबाधा झाली होती. या घटनेत सात वर्षीय आयुष नारायण थोटे या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्याची बहिण गायत्री हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

2 / 5
नारायण थोटे त्यांची पत्नी देवशाला, मुलगी गायत्री आणि मुलगा आयुष यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला त्यांनी स्थानिक पातळीवर उपचार घेतले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नारायण थोटे त्यांची पत्नी देवशाला, मुलगी गायत्री आणि मुलगा आयुष यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला त्यांनी स्थानिक पातळीवर उपचार घेतले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

3 / 5
डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सिल्लोड आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, सिल्लोडला नेत असताना आयुषचा मृत्यू झाला. त्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या गायत्रीवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सिल्लोड आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, सिल्लोडला नेत असताना आयुषचा मृत्यू झाला. त्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या गायत्रीवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

4 / 5
मात्र, उपचारादरम्यान तिचीही प्राणज्योत मालवली. अन्नविषबाधेच्या या घटनेत एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याने चिंचोली लिंबाजी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच शिळे अन्न खाऊ नये, असा सल्ला दिला जातोय.

मात्र, उपचारादरम्यान तिचीही प्राणज्योत मालवली. अन्नविषबाधेच्या या घटनेत एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याने चिंचोली लिंबाजी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच शिळे अन्न खाऊ नये, असा सल्ला दिला जातोय.

5 / 5
Follow Us
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य