AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food : या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आहारात ‘या’ 5 पदार्थांचा समावेश करा!

जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असते. जे सहसा माशांच्या सेवनातून मिळते. म्हणूनच हे शाकाहारी लोकांसाठी खूप उपयुक्त आहे. याशिवाय जवसमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा खजिना आहेत. हिवाळ्यात त्यांचे सेवन केल्याने शरीर खूप मजबूत होते आणि मधुमेह, बीपी, सांधेदुखी, हृदयाच्या समस्या इत्यादी आजारांपासून आराम मिळतो.

| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 8:27 AM
Share
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात गूळ असतो. ते खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते. हे सर्दी, खोकला, अशक्तपणा, ऍलर्जी आणि कमजोरी बरे करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात गूळ असतो. ते खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते. हे सर्दी, खोकला, अशक्तपणा, ऍलर्जी आणि कमजोरी बरे करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

1 / 5
जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असते. जे सहसा माशांच्या सेवनातून मिळते. म्हणूनच हे शाकाहारी लोकांसाठी खूप उपयुक्त आहे. याशिवाय जवसमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा खजिना आहेत. हिवाळ्यात त्यांचे सेवन केल्याने शरीर खूप मजबूत होते आणि मधुमेह, बीपी, सांधेदुखी, हृदयाच्या समस्या इत्यादी आजारांपासून आराम मिळतो.

जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असते. जे सहसा माशांच्या सेवनातून मिळते. म्हणूनच हे शाकाहारी लोकांसाठी खूप उपयुक्त आहे. याशिवाय जवसमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा खजिना आहेत. हिवाळ्यात त्यांचे सेवन केल्याने शरीर खूप मजबूत होते आणि मधुमेह, बीपी, सांधेदुखी, हृदयाच्या समस्या इत्यादी आजारांपासून आराम मिळतो.

2 / 5
खजूर मॅग्नेशियम, सेलेनियम, तांबे, मॅंगनीज आणि फायबरचा चांगला स्रोत मानला जातो. हे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या विकारात आराम मिळतो. त्याचा प्रभाव उष्ण असतो. खजूर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

खजूर मॅग्नेशियम, सेलेनियम, तांबे, मॅंगनीज आणि फायबरचा चांगला स्रोत मानला जातो. हे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या विकारात आराम मिळतो. त्याचा प्रभाव उष्ण असतो. खजूर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

3 / 5
अक्रोड हे सुपरफूड मानले जाते. यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-बी6 आणि अँटी-ऑक्सिडंट्स यांसारखे सर्व पोषक घटक आढळतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच ते कोलेस्ट्रॉल कमी करते आणि हृदयविकाराचा धोका टाळते.

अक्रोड हे सुपरफूड मानले जाते. यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-बी6 आणि अँटी-ऑक्सिडंट्स यांसारखे सर्व पोषक घटक आढळतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच ते कोलेस्ट्रॉल कमी करते आणि हृदयविकाराचा धोका टाळते.

4 / 5
सफरचंदात भरपूर खनिजे, पोटॅशियम, फायबर इत्यादी भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आढळतात. हे रोज खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या गंभीर समस्यांपासून बचाव होतो.

सफरचंदात भरपूर खनिजे, पोटॅशियम, फायबर इत्यादी भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आढळतात. हे रोज खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या गंभीर समस्यांपासून बचाव होतो.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.