AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer | उन्हाळ्याच्या हंगामामध्ये या घटकांचा आहारात नक्की समावेश करा!

उष्ण हवामानात शरीर थंड ठेवा आणि गॅस आणि छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी आहारात पुदिन्याचा समावेश करा. हे शरीराला उष्णतेपासून वाचवते. पुदिन्याच्या पाण्यात अद्रक मिसळून ते पिऊ शकता. बाराही महिने लसण खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. लसणामुळे शरीराचे चयापचय वाढण्यास मदत होते. पण उन्हाळ्यात हा पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात विविध समस्या उद्भवू शकतात.

| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 9:36 AM
Share
मिरची खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, उन्हाळ्याच्या हंगामामध्ये मिरची खाणे टाळा. त्याऐवजी आपण आपल्या आहारामध्ये काळी मिरी घ्या.

मिरची खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, उन्हाळ्याच्या हंगामामध्ये मिरची खाणे टाळा. त्याऐवजी आपण आपल्या आहारामध्ये काळी मिरी घ्या.

1 / 5
उष्ण हवामानात शरीर थंड ठेवा आणि गॅस आणि छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी आहारात पुदिन्याचा समावेश करा. हे शरीराला उष्णतेपासून वाचवते. पुदिन्याच्या पाण्यात अद्रक मिसळून ते पिऊ शकता.

उष्ण हवामानात शरीर थंड ठेवा आणि गॅस आणि छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी आहारात पुदिन्याचा समावेश करा. हे शरीराला उष्णतेपासून वाचवते. पुदिन्याच्या पाण्यात अद्रक मिसळून ते पिऊ शकता.

2 / 5
कोथिंबीर उन्हाळ्यात शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यास मदत करते. गरम हवामानात आहारात कोथिंबीरीचा समावेश केल्यास शरीराला सूज येण्यापासून बचाव होतो. त्यामुळे उन्हाळ्यात तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

कोथिंबीर उन्हाळ्यात शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यास मदत करते. गरम हवामानात आहारात कोथिंबीरीचा समावेश केल्यास शरीराला सूज येण्यापासून बचाव होतो. त्यामुळे उन्हाळ्यात तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

3 / 5
बाराही महिने लसण खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. लसणामुळे शरीराचे चयापचय वाढण्यास मदत होते. पण उन्हाळ्यात हा पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात विविध समस्या उद्भवू शकतात.

बाराही महिने लसण खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. लसणामुळे शरीराचे चयापचय वाढण्यास मदत होते. पण उन्हाळ्यात हा पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात विविध समस्या उद्भवू शकतात.

4 / 5
उन्हाळयाच्या हंगामामध्ये आले खाणे देखील खूप जास्त फायदेशीर आहे. मात्र, जास्त प्रमाणात सेवन नको. आल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

उन्हाळयाच्या हंगामामध्ये आले खाणे देखील खूप जास्त फायदेशीर आहे. मात्र, जास्त प्रमाणात सेवन नको. आल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.