Breakfast : नाश्ता न करता घाईघाईने घरातून निघताय? मग शरीरावर होणारे विपरीत परिणाम वाचा!

आजकाल लोक वजन कमी करण्याच्या नादामध्ये सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र, याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. जर तुम्ही नाश्ता केला नाही तर तुमचे वजन अनियंत्रितपणे वाढू शकते. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो. सकाळचा नाश्ता हा नेहमीच निरोगी असावा. तेलकट आणि तूपकट पदार्थ नाश्त्यामध्ये य़ेणे टाळा. सकाळच्या नाश्त्यामध्ये अशाकाही पदार्थांचा समावेश करा.

| Updated on: Apr 24, 2022 | 11:25 AM
आजकाल लोक वजन कमी करण्याच्या नादामध्ये सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र, याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. जर तुम्ही नाश्ता केला नाही तर तुमचे वजन अनियंत्रितपणे वाढू शकते. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो.

आजकाल लोक वजन कमी करण्याच्या नादामध्ये सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र, याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. जर तुम्ही नाश्ता केला नाही तर तुमचे वजन अनियंत्रितपणे वाढू शकते. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो.

1 / 5
सकाळचा नाश्ता हा नेहमीच निरोगी असावा. तेलकट आणि तूपकट पदार्थ नाश्त्यामध्ये य़ेणे टाळा. सकाळच्या नाश्त्यामध्ये अशाकाही पदार्थांचा समावेश करा, जे दिवसभर आपल्याला ऊर्जा देण्यास मदत करतील.

सकाळचा नाश्ता हा नेहमीच निरोगी असावा. तेलकट आणि तूपकट पदार्थ नाश्त्यामध्ये य़ेणे टाळा. सकाळच्या नाश्त्यामध्ये अशाकाही पदार्थांचा समावेश करा, जे दिवसभर आपल्याला ऊर्जा देण्यास मदत करतील.

2 / 5
जर आपण सकाळचा नाश्ता नाही केला तर दिवसभर आपल्याला गॅसची समस्या निर्माण होईल. नंतर जड अन्न खाल्ले की ते पचत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता नक्की करा.

जर आपण सकाळचा नाश्ता नाही केला तर दिवसभर आपल्याला गॅसची समस्या निर्माण होईल. नंतर जड अन्न खाल्ले की ते पचत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता नक्की करा.

3 / 5
जे लोक सकाळचा नाश्ता सोडतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी नाश्ता करणे आवश्यक आहे.

जे लोक सकाळचा नाश्ता सोडतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी नाश्ता करणे आवश्यक आहे.

4 / 5
संशोधनात असे दिसून आले आहे की नाश्ता न करण्याची सवय स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय घेण्यास असमर्थता यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रोज सकाळी नाश्त्या नक्कीच करा.

संशोधनात असे दिसून आले आहे की नाश्ता न करण्याची सवय स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय घेण्यास असमर्थता यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रोज सकाळी नाश्त्या नक्कीच करा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.