AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये फक्त हे बदल करा!

बहुतेक लोकांची चरबी ओटीपोटात जमा होऊ लागते. शरीराच्या इतर भागांतून चरबी सहज निघत असली तरी पोटाची चरबी कमी होण्यास बराच वेळ लागतो. एकदा पोटावर चरबी जमा होऊ लागली की, त्याचा आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पोटावरील चरबी वाढण्याचे मुख्य कारण हे आपली खराब जीवनशैली हेच आहे. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करून आपण पोटावरील चरबी नक्कीच कमी करू शकतो.

| Edited By: | Updated on: Apr 15, 2022 | 6:22 AM
Share
बहुतेक लोकांची चरबी ओटीपोटात जमा होऊ लागते. शरीराच्या इतर भागांतून चरबी सहज निघत असली तरी पोटाची चरबी कमी होण्यास बराच वेळ लागतो. एकदा पोटावर चरबी जमा होऊ लागली की, त्याचा आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पोटावरील चरबी वाढण्याचे मुख्य कारण हे आपली खराब जीवनशैली हेच आहे. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करून आपण पोटावरील चरबी नक्कीच कमी करू शकतो.

बहुतेक लोकांची चरबी ओटीपोटात जमा होऊ लागते. शरीराच्या इतर भागांतून चरबी सहज निघत असली तरी पोटाची चरबी कमी होण्यास बराच वेळ लागतो. एकदा पोटावर चरबी जमा होऊ लागली की, त्याचा आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पोटावरील चरबी वाढण्याचे मुख्य कारण हे आपली खराब जीवनशैली हेच आहे. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करून आपण पोटावरील चरबी नक्कीच कमी करू शकतो.

1 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. म्हणून आपण दररोज नाश्त्यामध्ये अधिक फायबर घेतले पाहिजे. जर बीएमआय योग्य असेल तर तुम्ही वजन झपाट्याने कमी करू शकता. सफरचंद, दही, ओट्स यांचे अधिक सेवन करा. यामुळे वजन झटपट कमी होऊ शकते.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. म्हणून आपण दररोज नाश्त्यामध्ये अधिक फायबर घेतले पाहिजे. जर बीएमआय योग्य असेल तर तुम्ही वजन झपाट्याने कमी करू शकता. सफरचंद, दही, ओट्स यांचे अधिक सेवन करा. यामुळे वजन झटपट कमी होऊ शकते.

2 / 5
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अन्न बघितले की, खाण्याची इच्छा होते. त्यावेळी आपण गरजेपेक्षा जास्त खातो. यामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता असते. यामुळे हेल्दी फूड जास्त खा म्हणजे अन्न बघितल्यावर तुम्हाला भूक लागणार नाही.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अन्न बघितले की, खाण्याची इच्छा होते. त्यावेळी आपण गरजेपेक्षा जास्त खातो. यामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता असते. यामुळे हेल्दी फूड जास्त खा म्हणजे अन्न बघितल्यावर तुम्हाला भूक लागणार नाही.

3 / 5
घरी बनवलेले अन्न खा. बाहेरचे अन्न शक्य तितके कमी खाण्याचा प्रयत्न करा. यात भरपूर कॅलरी असतात. तेल मसाले सगळेच जास्त खाल्ले जातात. ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही. जंक फूड, रिफाइंड तेल, चिप्स, कुकीज हे सर्व टाळाच.

घरी बनवलेले अन्न खा. बाहेरचे अन्न शक्य तितके कमी खाण्याचा प्रयत्न करा. यात भरपूर कॅलरी असतात. तेल मसाले सगळेच जास्त खाल्ले जातात. ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही. जंक फूड, रिफाइंड तेल, चिप्स, कुकीज हे सर्व टाळाच.

4 / 5
भरपूर खाणे म्हणजे व्यायाम नव्हे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी एक ग्लास डिटॉक्स पेय घ्या. किंवा तुम्ही साखरेशिवाय एक कप ब्लॅक कॉफीसह बिस्किट घेऊ शकता. कोणतेही साखरयुक्त पेय घेऊ नका.

भरपूर खाणे म्हणजे व्यायाम नव्हे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी एक ग्लास डिटॉक्स पेय घ्या. किंवा तुम्ही साखरेशिवाय एक कप ब्लॅक कॉफीसह बिस्किट घेऊ शकता. कोणतेही साखरयुक्त पेय घेऊ नका.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली