AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचेवर ग्लो हवा आहे? मग हे 5 प्रकारचे टोनर वापरा, जाणून घ्या याबद्दल अधिक!

गरम पाण्यात ग्रीन टी बॅग ठेवा आणि त्यादरम्यान व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि कोरफड जेल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेवरील मुरुम आणि पुरळ दूर होईल. काकडीचा रस काढा आणि त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा. हे आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील पुरळ कमी होईल.

| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 6:00 AM
Share
गरम पाण्यात ग्रीन टी बॅग ठेवा आणि त्यादरम्यान व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि कोरफड जेल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेवरील मुरुम आणि पुरळ दूर होईल.

गरम पाण्यात ग्रीन टी बॅग ठेवा आणि त्यादरम्यान व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि कोरफड जेल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेवरील मुरुम आणि पुरळ दूर होईल.

1 / 5
काकडीचा रस काढा आणि त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा. हे आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील पुरळ कमी होईल.

काकडीचा रस काढा आणि त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा. हे आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील पुरळ कमी होईल.

2 / 5
गुलाबाच्या पानांपासून टोनर बनवा आणि दररोज चेहऱ्याला लावा. ज्यामुळे त्वचा चमकदार होईल. हे त्वचेला हायड्रेट करेल.

गुलाबाच्या पानांपासून टोनर बनवा आणि दररोज चेहऱ्याला लावा. ज्यामुळे त्वचा चमकदार होईल. हे त्वचेला हायड्रेट करेल.

3 / 5
तांदळाच्या पाण्यात गुलाबजल, फेशियल ऑईल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून टोनर बनवा. याने त्वचेचे टॅनिंग दूर होऊन चेहराही उजळेल.

तांदळाच्या पाण्यात गुलाबजल, फेशियल ऑईल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून टोनर बनवा. याने त्वचेचे टॅनिंग दूर होऊन चेहराही उजळेल.

4 / 5
संत्र्याची साल पाण्यात उकळून त्याचे पाणी गाळून घ्या. आता त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि ग्लिसरीन घाला. यामुळे व्हिटॅमिन सी ची कमतरता पूर्ण होईल. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

संत्र्याची साल पाण्यात उकळून त्याचे पाणी गाळून घ्या. आता त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि ग्लिसरीन घाला. यामुळे व्हिटॅमिन सी ची कमतरता पूर्ण होईल. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.