AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food : हे आहेत भारतातील प्रसिद्ध आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ, वाचा याबद्दल अधिक!

भारत हा एक असा देश आहे. जिथे विविध प्रकारची पाककृती भुरळ घालते. प्रत्येक स्वादिष्ट पदार्थाची चव आणि सुगंध प्रत्येकाची भूक वाढवतो. आज आम्ही तुम्हाला देशातील काही प्रसिद्ध स्ट्रीट फूडबद्दल सांगणार आहोत. पावभाजी ही भारतातील एक प्रसिद्ध डिश आहे. ही डिश बटरमध्ये तळलेली भाजी पाव घालून दिली जाते.

| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 2:49 PM
Share
भारत हा एक असा देश आहे. जिथे विविध प्रकारची पाककृती भुरळ घालते. प्रत्येक स्वादिष्ट पदार्थाची चव आणि सुगंध प्रत्येकाची भूक वाढवतो. आज आम्ही तुम्हाला देशातील काही प्रसिद्ध स्ट्रीट फूडबद्दल सांगणार आहोत.

भारत हा एक असा देश आहे. जिथे विविध प्रकारची पाककृती भुरळ घालते. प्रत्येक स्वादिष्ट पदार्थाची चव आणि सुगंध प्रत्येकाची भूक वाढवतो. आज आम्ही तुम्हाला देशातील काही प्रसिद्ध स्ट्रीट फूडबद्दल सांगणार आहोत.

1 / 8
पावभाजी ही भारतातील एक प्रसिद्ध डिश आहे. ही डिश बटरमध्ये तळलेली भाजी पाव घालून दिली जाते.ही डिश लोकांना खूप आवडते.

पावभाजी ही भारतातील एक प्रसिद्ध डिश आहे. ही डिश बटरमध्ये तळलेली भाजी पाव घालून दिली जाते.ही डिश लोकांना खूप आवडते.

2 / 8
आलू टिक्की ही अशीच एक डिश आहे. जी तुम्हाला प्रत्येक शहरात मिळेल. लग्न असो वा पार्टी, टिक्की ही प्रत्येकाची शान असते. लोकांना ते त्यांच्या आवडीनुसार खायला आवडते.

आलू टिक्की ही अशीच एक डिश आहे. जी तुम्हाला प्रत्येक शहरात मिळेल. लग्न असो वा पार्टी, टिक्की ही प्रत्येकाची शान असते. लोकांना ते त्यांच्या आवडीनुसार खायला आवडते.

3 / 8
लिट्टी चोखा हा बिहारमधील प्रसिद्ध पदार्थ आहे. लिट्टी चोखा हा असा स्वादिष्ट पदार्थ आहे जो तुम्ही दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि कोणत्याही खास प्रसंगी खाऊ शकता. हा पदार्थ लोकांना खूप आवडतो.

लिट्टी चोखा हा बिहारमधील प्रसिद्ध पदार्थ आहे. लिट्टी चोखा हा असा स्वादिष्ट पदार्थ आहे जो तुम्ही दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि कोणत्याही खास प्रसंगी खाऊ शकता. हा पदार्थ लोकांना खूप आवडतो.

4 / 8
मक्की की रोटी आणि सरसों का साग ही पंजाबची खास डिश आहे. पण हे देशाच्या विविध भागांतील लोकांना आवडते. ही डिश आणखी रुचकर बनवण्यासाठी बटर लावून खाल्ले जाते.

मक्की की रोटी आणि सरसों का साग ही पंजाबची खास डिश आहे. पण हे देशाच्या विविध भागांतील लोकांना आवडते. ही डिश आणखी रुचकर बनवण्यासाठी बटर लावून खाल्ले जाते.

5 / 8
छोले भटुरे हा भारतातील सर्वात प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. कमी पैशात पोट भरण्यासाठी हा खास पदार्थ आहे. छोले भटुरे हा पंजाबी लोकांचा आवडता पदार्थ आहे आणि तो सहसा स्ट्रीट फूड म्हणून जास्त खाल्ले जाते.

छोले भटुरे हा भारतातील सर्वात प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. कमी पैशात पोट भरण्यासाठी हा खास पदार्थ आहे. छोले भटुरे हा पंजाबी लोकांचा आवडता पदार्थ आहे आणि तो सहसा स्ट्रीट फूड म्हणून जास्त खाल्ले जाते.

6 / 8
वडा पाव हे मुंबईचे प्रसिद्ध खाद्य असले तरी हळूहळू ते संपूर्ण भारतातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड बनले आहे. बटाट्याचे वडे पावाच्या आत ठेवून वडा पाव बनवला जातो.

वडा पाव हे मुंबईचे प्रसिद्ध खाद्य असले तरी हळूहळू ते संपूर्ण भारतातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड बनले आहे. बटाट्याचे वडे पावाच्या आत ठेवून वडा पाव बनवला जातो.

7 / 8
ढोकळा हा प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. गुजरातची ही डिश संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

ढोकळा हा प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. गुजरातची ही डिश संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

8 / 8
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.