AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayurvedic Tips : ‘या’ आयुर्वेदिक टिप्स वापरा आणि झटपट वजन कमी करा

दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबू मिक्स करून पिणे फायदेशीर आहे. यामुळे आपले पाचन तंत्र निरोगी राहण्यास मदत होते. दररोज सकाळी सुमारे 30 मिनिटे व्यायाम करा.

| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 10:12 AM
Share
दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबू मिक्स करून पिणे फायदेशीर आहे. यामुळे आपले पाचन तंत्र निरोगी राहण्यास मदत होते. दररोज सकाळी सुमारे 30 मिनिटे व्यायाम करा.

दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबू मिक्स करून पिणे फायदेशीर आहे. यामुळे आपले पाचन तंत्र निरोगी राहण्यास मदत होते. दररोज सकाळी सुमारे 30 मिनिटे व्यायाम करा.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनात तपस्येपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. ते आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हणतात, जी गोष्ट दूर दिसते, जी अशक्य वाटते, जी गोष्ट आपल्या आवाक्याबाहेर दिसते, ती देखील आपण तपस्या केली तर सहज साध्य होऊ शकते. कारण दृढतेच्या वर काहीही नाही.

आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनात तपस्येपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. ते आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हणतात, जी गोष्ट दूर दिसते, जी अशक्य वाटते, जी गोष्ट आपल्या आवाक्याबाहेर दिसते, ती देखील आपण तपस्या केली तर सहज साध्य होऊ शकते. कारण दृढतेच्या वर काहीही नाही.

2 / 5
दिवसामधून आपण तीन वेळा जेवण केले पाहिजे. सकाळी 7.30 ते 9 दरम्यान नाश्ता करण्याचा प्रयत्न करा, दुपारी 11 ते 2 दरम्यान दुपारचे जेवण आणि रात्री 8 पर्यंत रात्रीचे जेवण.

दिवसामधून आपण तीन वेळा जेवण केले पाहिजे. सकाळी 7.30 ते 9 दरम्यान नाश्ता करण्याचा प्रयत्न करा, दुपारी 11 ते 2 दरम्यान दुपारचे जेवण आणि रात्री 8 पर्यंत रात्रीचे जेवण.

3 / 5
जेवण झाल्यावर थोडा वेळ फिरण्याची सवय लावा. यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते.

जेवण झाल्यावर थोडा वेळ फिरण्याची सवय लावा. यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते.

4 / 5
आयुर्वेदानुसार आयुष्यातील ताण कमी झाला की, वजनही कमी होण्यास मदत होते. यासाठी ताणतणावात राहणे बंद करा.

आयुर्वेदानुसार आयुष्यातील ताण कमी झाला की, वजनही कमी होण्यास मदत होते. यासाठी ताणतणावात राहणे बंद करा.

5 / 5
Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....